धक्कादायक ! केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांच्या मतदारसंघात रस्त्याअभावी खाटेवरुन न्यावा लागला चिमुकल्याचा मृतदेह
औरंगाबाद – राज्य सरकार व केंद्र सरकारने ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी करोडीचा निधी उभारला असुन मोठं मोठी शहरे या कोरोडो रुपये खर्च करून काम करण्यात येत आहेत. मात्र आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण झाल्यावर आजघडीला देखील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दोन्ही मंत्र्याच्या मतदार संघातील अनेक … Read more