काका- पुतण्याचे नातं कसं असावं? उदाहरण देत रितेश देशमुख यांचा अजितदादांना टोला?

Riteish Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काका आणि पुतण्याचं नातं कसं असायला पाहिजे याच उदाहरण देत अभिनेते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला आहे. विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रितेश देशमुख यांनी आपल्या भाषणात विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दिलीप देशमुख … Read more

ह्रदयद्रावक! कपडे धुताना तलावात मुलगी बुडाली, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह पाच जणीही बुडाल्या 

bhandara crime

  लातूर – तलावावर कपडे धुवताना अचानकपणे बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन मुली आणि दोन महिला अशा एकूण पाच जणी बुडाल्याची घटना शनिवारी जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे घडली आहे. मयत ह्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत. राधाबाई धोंडिबा आडे (45), दिक्षा धोंडिबा आडे (20), काजल धोंडिबा आडे (19, सर्वजण रा. रामापूरतांडा, … Read more

लैंगिकतेबद्दल समाजात मोकळेपणाने चर्चा व्हावी – डॉ. राणी बंग

लातूर प्रतिनिधी |“मासिक पाळी ही अपवित्र,विटाळ आहे हीच मोठी अंधश्रध्दा आहे, सर्व महिलांनी मासिक पाळी चा अभिमान बाळगला पाहिजे,” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री डॉ.राणी बंग ( गडचिरोली)यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित’ ‘गुंफू हातामध्ये हात, फुलू पुन्हा एक साथ’ विषायांतर्गत तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात त्या “काय बाय … Read more

रात्री उशिरा गावी जायला नव्हती एसटी नंतर एकाने असा काही पराक्रम केला…

लातूर | गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची मोठी अडचण असते. मोठ्या शहरांपासून गावाकडे यायला फार कमी वाहने उपलब्ध असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहने मिळत नाहीत. लातूर मधील एका गावामध्ये रात्री जाण्यासाठी एसटी बस नव्हती, म्हणून एका तरुणाने बस स्थानकातून एक एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात, लातूरमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लातूरमधील एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी औषध पिऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. किशोर गिरीधर कदम असे या युवकाचे नाव आहे. या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी … Read more

कौतुकास्पद! रितेश आणि जेनेलियाने घेतली आहे अवयव दानाची शपथ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारे जेनेलिया आणि रितेश देशमुख हे नेहमीच आपले सामाजिक भान जपताना दिसून येतात. समाजातील अनेक मुद्द्यांवर ते संवेदनशीलपणे आपले मत मांडत असतात. मदतीचा हात पुढे करत असतात. त्याचबरोबर ते अनेक समाजोपयोगी कार्याशी जोडलेले देखील आहेत. आज आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

एकीकडे जग कोरोनाशी झगडत आहे,तर दुसरीकडे चीन दक्षिण चीनी समुद्रावर दादागिरी करतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावेळी संपूर्ण जग कोरोना प्रादुर्भावामुळे झगडत आहे आणि अनेक देश कोरोना संसर्गासाठी चीनवर दोषारोप करीत आहेत,असे असूनही चीन आपल्या कुरापती रोखायला तयार नाहीये.दक्षिण चीनी समुद्रात चीनने पुन्हा एकदा हस्तक्षेप केला आहे,ज्यावर अमेरिका आणि आसियान देशांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. कोरोनाव्हायरसमुळे जगभरात अडीच दशलक्षाहूनही अधिक लोक संक्रमित झाले आहेत तर १ लाख … Read more

महाविकास आघाडी लोकाभिमुख योजना राबवित आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्या!-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील सर्व नागरीकांसाठी लोकाभिमुख योजना राबवित आहे या योजनेचा लाभ सर्व सामान्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातंर्गत गंजगोलाई लातूर येथील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर … Read more

लातूरचे प्रेमीयुगुल बीड बसस्थानकात पकडले

बीड, प्रतिनिधी नितीन चव्हाण : बसस्थानकामध्ये अल्पवयीन मुलगा आणि मुलगी संशयास्पद दिसून आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता सदरील हे अल्पवयीन जोडपे पळून आल्याचे उघडकीस आल्यानंतर याची माहिती लातूर पोलिसांना कळविण्यात आली होती. शिवाजीनगर पोलिसांना बीड बसस्थानकामध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसून आले. या दोघांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांना … Read more