…तर राज्यात पश्चिम बंगालसारखा लॉकडाऊन होईल; वडेट्टीवारांचा सूचक इशारा

Wadettwar Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्शवभूमीवर पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले असून राज्यात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालसारखा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे पश्चिम बंगाल येथे शाळा … Read more

तूर्तास लॉकडाऊन नाही, पण…

Rajesh Tope

औरंगाबाद – राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण जेव्हा 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाउन लागेल असे टोपे म्हणाले. राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे. ते आज … Read more

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; लग्नसमारंभास फक्त 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा कहर केला असून ओमायक्रोनच्या रुग्णसंख्येत देखील लक्षणीय वाढ झाली असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करत नवी नियमावली जाहीर केली आहे. गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने … Read more

राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितला फॉर्म्युला

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नव्या नियमावली जारी करत राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यानंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी लागणार असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी लॉकडाऊन आणि त्यामागील गणितच सांगितले. राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन … Read more

लॉकडाऊन लावण्याबाबतचा निर्णय राज्यांनी घ्यावा – डॉ. भारती पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. “ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनचा लावण्याचा निर्णय राज्यातली परिस्थिती पाहून राज्यांनी निर्णय घ्यावा, … Read more

BREAKING : राज्यात आज पासून रात्रीची जमावबंदी लागू; नवीन नियमावली काय ते जाणुन घ्या

maharastra lockdown

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. काय आहे नवी … Read more

ओमिक्रोनचा धसका!! राज्यात पुन्हा नवी नियमावली लागू होणार

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमीक्रोन चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार सतर्क झाले असून काही नवी नियमावली सरकार कडून जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, तसेच नवीन वर्ष, किंवा सणासुदीला कमी गर्दी कशी होईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोरोना तज्ज्ञ गटाशी … Read more

BREAKING : मुख्यमंत्री ठाकरे जाहीर करणार नवी नियमावली? टास्क फोर्स सोबतच्या बैठकिनंतर घेतला मोठा निर्णय

मुंबई : राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवी नियमावली जाहिर करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह … Read more

देशात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?? अजित पवारांनी दिले संकेत

Ajit Pawar Night Curfew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन चा प्रसार वेगवान होत असून याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनात दिली. यावेळी अजित पवार यांनी मास्क न लावणाऱ्या सदस्यांची देखील कानउघाडणी केली. अजित पवार म्हणाले की, काही जणांना मास्क घालता बोलता येत नाही. … Read more

मोठी बातमी! मुंबईत कलम 144 लागू; ओमिक्रोनमुळे ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई । कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच भारतात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने एंट्री केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३२ वर पोहचली त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली असून भारतासाठी ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकादायक ठरू शकतो, या व्हेरिएंटमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. … Read more