धक्कादायक ! स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना, पोलिसांनी टाकला छापा

Women

औरंगाबाद – शहरातील उस्मानपुरा भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांचे पितळ औरंगाबाद पोलिसांनी उघडे पाडले. शहरातील उस्मानपुरा भागात हा गैरप्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल संध्याकाळी 7 वाजता सदर ठिकाणावर छापा मारून कुंटणखाना चालवणाऱ्या आंटीसह एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही आंटी म्हणजे 28 वर्षांची तरुणी असून मित्राच्या … Read more

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; राजेश टोपेंनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने भरत देशात शिरकाव केला असून आता गुजरातमध्येही त्याचा रुग्ण आढळून आला आहे. गुजरातमधील जामनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र सरकारकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. ओमिक्रोनच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी शंका उपस्थित होत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे … Read more

ओमिक्रॉनचा धोका!! राज्यात लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला नाही, त्यामुळे लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हंटल की, … Read more

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट : आठवड्याभरात 3 शहरांमध्ये लॉकडाऊन, लाखो लोकं घरातच कैद

बीजिंग । चीनमधील संसर्गाच्या वाढणाऱ्या प्रकरणांमुळे सरकार त्रस्त झाले आहे. गुरुवारी, चीन-रशिया सीमेला लागून असलेल्या उत्तर-पूर्व प्रांत, हेलोंगजियांगच्या हेया शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. एका आठवड्यात लॉकडाऊन लागू करणारे हे आता तिसरे शहर आहे. चीनमध्ये फेब्रुवारीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक होणार आहे. याआधी सरकारला देशातील कोरोनाची भीती संपवायची आहे. यासाठी सरकार झिरो टॉलरन्सच्या पॉलिसीवर काम करत आहे. … Read more

दीड वर्षानंतर महाविद्यालये अनलॉक; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद – कोरोना वर लोक डाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना मागील दीड वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाची बंद असलेली महाविद्यालयांची द्वारे अखेर आज उघडली. यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविद्यालयात 50 टक्के क्षमतेने वर्ग भरविण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धत वापरण्यात आली. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन … Read more

मनपाच्या पथकाकडून एका दिवसात तब्बल 55 हजार रुपयांचा दंड वसूल

औरंगाबाद – कोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी आल्यामुळे शासनाने तसेच स्थानिक मनपा प्रशासनाने अनेक निर्बंध काढून घेतले आहेत. परंतु, स्थानिक मनपा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना म्हणून शहरात विना मास्क फिरणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याची मोहीम सुरूच आहे. मागील अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या वतीने नागरी मित्र पथकाच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौकात वर्दळीच्या रस्त्यांवर विना मास्क तसेच … Read more

नगरहून येणाऱ्या नागरिकांची होणार कोरोना चाचणी, जिल्ह्याच्या सीमेवर उभारणार तपासणी केंद्र – जिल्हाधिकारी

Corona Test

  औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने कहर केला आहे. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. येथील रुग्णांचा संसर्ग औरंगाबाद जिल्ह्यात होऊ नये, यासाठी नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरणा तपासणी केली जाणार … Read more

शाळा सुरू परंतु महाविद्यालये अद्यापही बंदच ! पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

School will started

औरंगाबाद – कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षणाची मंदिरे शासनाने बंद करून ठेवली आहेत. पहिल्या लाटे नंतर काही दिवस ही मंदिरे उघडण्यात आली होती. परंतु, त्यानंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्याने पुन्हा ही मंदिरे लॉकडाउन करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने बारावी पर्यंतच्या शाळा चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. … Read more

राज्यातील कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिल्यानंतर आता, 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. आता उच्च आणि … Read more