सत्तेत नसता तर एक गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही; निलेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही., अशी टीका राणेंनी केली आहे. भाजप … Read more

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधी न्याय द्या; महाराष्ट्र बंद वरून भाजपची ठाकरे सरकारवर टीका

औरंगाबाद – महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, … Read more

लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच होते. शिवसेना ज्या बंदमध्ये सहभागी असते तो बंद लादावा लागत नाही, … Read more

इंग्रजापेक्षाही अमानुष प्रवृ्त्ती देशात वाढली : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

कराड | देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं होत. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात लढा होता. मात्र, देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासून या बंदला … Read more

आमच्यापेक्षा अमृता फडणवीसांना ‘वसुली’ची जाणीव अधिक; नाना पटोलेंचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरून टीका केली. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. “अमृता फडणवीस यांना वसुलीची जाणीव अधिक असेल. त्या माझ्या सुने प्रमाणे आहेत,” असे पटोले … Read more

भाजपचे बंद न पाळण्याचे आवाहन : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा येथे व्यापाऱ्यांना बंद न पाळण्याचे आवाहन भाजपाने केले होते. या आवाहनाला सातारा शहरातील काही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सातारा शहरात आजचा महाविकास आघाडीचा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. साताऱ्यात राजवाडा आणि मंडई परिसरात काही व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली आहेत तर एकाबाजूला सातारा शिवसेनेचे कार्यकर्ते दुकानदारांना, … Read more

छापे मारुन अजून किती वेळा मारणार?; देशमुखांवरील छापेमारीवरून जयंत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात चांगलेच उमटल्याचे पहायला मिळाले. भाजप व मोदी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेते आज रस्त्यावर उतरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. “राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा सीबीआयने धाड मारून फायलींची तपासणी केली आहे. तसेच … Read more

भाजपला सत्तेचा माज, त्याचंच दृश्य लखीमपूरमध्ये; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात मात्र, चांगलेच उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक देत आंदोलन केले. त्यातून भाजप व मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “भाजपला सत्येची मग्रुरी आणि सत्तेचा माज … Read more

जनता ठाकरे सरकारच्या या बंदला जुमानणार नाही; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. यावरून भाजपप्रमाणे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “शेजारच्या राज्यात घटना घडली तर त्याचं राजकारण करून हा बंद पुकारला गेला. या बंदचा मी निषेध करत आहे. ठाकरे सरकारच्या या बंदला जनता जुमानणार नाही,” अशी … Read more

कंगनाला भेटायला वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही ; काँग्रेस नेत्याची राज्यपालांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल त्याठिकाणी नव्हते. यावरून वस्त्रोद्योग मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी टीका केली आहे. “राज्यपालांना अभिनेत्री कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना नाही,” अशी टीका शेख यांनी … Read more