जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपमधील नेत्यांकडून टीका केली जात आहे. सध्या पवार कुटुंबांवर विरोधकांकडून टीका केली जात असल्याने जामखेड येथील एका कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजप नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. “कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, … Read more

शिवशक्ती – भीमशक्ती रोवणार का नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

prakash ambedkar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग ही राज्यात आहे. हा वर्ग फक्त दलित आहे असं नाही तर बारा बलुते दार आणि अठरा पगड जातीत तो पसरला आहे. आता तर त्यांनी थेट मराठा मोर्चात सहभागी होऊन सर्वांना … Read more

आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावरच, हाय कमांडने निर्णय घेतल्यास मुख्यमंत्रीपदासाठीही तयार : नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पुन्हा एकदा नाना … Read more

देशाला ‘चायनीज’ ने तर शिवसेनेच्या लोकांना ‘इटालियन व्हायरस’ ने ग्रासलय ,भाजपचा हल्लाबोल

bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी सोशल मीडियावरही व्यक्त केली जात आहे. आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करून संजय गायकवाड यांच्या वाक्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “देशाला चायनीज व्हायरस ने तर शिवसेनेच्या लोकांना ‘इटालियन व्हायरस’ ने ग्रासले आहे ! सत्तेकरिता लाचार … Read more

मराठा आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस आणि भाजपचं पाठबळ ; मंत्री नवाब मलिक यांचा हल्लाबोल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर मात्र विरोधक आणि सत्तेतील महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं पाठबळ दिले असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक … Read more

पाकिस्तानला शिव्या देता मग त्यांना लसी का दिल्या? मोदी सरकार वर काँग्रेसचा हल्लाबोल

nana patole & pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोना बाधितांची संख्या ही लक्षणीयरीत्या वाढत आहे. देशात लसीकरण हाती घेतले मात्र लसींचा तुटवडा होत आहे. कुठे रुग्णांना बेड मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे. देशातल्या याच स्थितीवरून केंद्र सरकार व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने निशाणा साधण्यात आला आहे. ‘ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांना लसी का पुरवल्या’? असा … Read more

कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा : संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घेतला आहे. देशात रोज ३ लाख नवे रुग्ण आढळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोविड ला राष्ट्रीय आपत्ती म्हंटले आहे. अशा स्थितीत संजय राऊत यांनी कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी असे म्हंटले आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हंटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने कोविड १९ ला राष्ट्रीय आपत्ती म्हंटले आहे. कोविड … Read more

केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत : पृथ्वीराज चव्हाण

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावेळी केंदीय आरोग्य सचिवांच्या पत्रकार परिषदेचा हवाला त्यांनी दिला. ते म्हणाले ,’ केंद्रीय आरोग्य सचिवांच्या 20 ऑक्टोबर 2020 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. पाच महिन्यापूर्वी दिल्ली … Read more

सरकार अपयशी ठरल्याचे आता तर काँग्रेसही बोलू लागलीय : भाजपच्या ‘या’ नेत्याची ठाकरे सरकारवर टिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लागू करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या पत्रावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आशिष देशमुखांच्या पत्राचा आधार घेत ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. त्यात उपाध्ये … Read more

खबरदार! नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल

मुंबई । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-karnataka Border issue) कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आलं आहे. सीमावादावरुन बेळगाव सोडा मुंबई (Mumbai) देखील कर्नाटकचा भाग आहे, असं विधान करणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्यावर राज्यातील नेत्याकडून भाजप आणि सावदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसनंही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘मुंबईकडे वाईट … Read more