मुंबईत ८ बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मुंबई हे शहर कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या शहरांपैकी एक आहे. येथे कोरोना विषाणूमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच मोठ्या संख्येने लोकांना कोरोना विषाणूची लागणही झालेली आहे. यादरम्यानच, आता मुंबईतील बेस्ट बस सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. खरं तर, कोरोना विषाणूमुळे बेस्टच्या ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, … Read more