तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायची जबाबदारी आमची; मुख्यमंत्र्यांची चिपळूणकरांना ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. उद्धव ठाकरेंनी चिपळूणमधील … Read more

फुकटच्या सहली करु नका, लोकांना मदत करा; निलेश राणेंचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. चिपळूण ला या महापुराचा मोठा फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. … Read more

बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर- उदयनराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा जोरदार फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . काही ठिकाणी दरड कोसळून नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. राज्यावर महाभयंकर संकट आले असताना भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ताटं नागरिकांना भावनिक आधार … Read more

पाटण तालुक्यातील खालचे आंबेघर येथे ८ मृतदेह सापडले; शोधकार्य अद्याप सुरूच

सकलेन मुलाणी । सातारा प्रतिनिधी पाटण तालुक्यातील खालची आंबेकर येथे भुसक्कालन होऊन तीन कुटुंबातील 14 ते 15 लोक जमिनीखाली दबल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती परंतु मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पावसामुळे व या गावाकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने मदत कार्यात अडथळा येत होता मात्र शनिवारी सकाळी पाऊस थांबल्यानंतर एनडीआरएफच्या टीमसोबत स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य … Read more

पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण होणार; छगन भुजबळांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम चालू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य … Read more

काळजी करू नका, सर्वांना मदत मिळेल; मुख्यमंत्र्यांचं दरडग्रस्तांना आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी काळजी करू नका, सर्वांना मदत मिळेल अस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. उद्धव … Read more

दरड आणि पूरग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारला मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोकण, प. महाराष्ट्र … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तळीये गावाला जाणार; दुर्घटनाग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणार

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महापूर आला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये या गावात दरड कोसळून अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची … Read more

पालकमंत्री कसले? हे तर पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी मुंबईला पळ काढणारे पालकमंत्री अनिल परब हे पळपुटेमंत्री आहेत … Read more

महाराष्ट्र संकटात, जितकं जमेल तितकी मदत करा;राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे अतिवृष्टी आली असून अनेक ठिकाणी महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. काय आहे राज … Read more