महिन्याभरानंतर मेघगर्जनेसह शहरात जोरदार पाऊस
औरंगाबाद – औरंगाबाद शहरात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तब्बल एका महिन्याच्या काळानंतर ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 42.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे वेधशाळेने कळवले आहे. यावर्षी पावसाने जून आणि जुलै महिन्यात काही दिवस जोरदार हजेरी लावली … Read more