पुढील 5 वर्षे 81 कोटींहून अधिक नागरिकांना मिळणार मोफत अन्नधान्य; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

free food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. आता नुकताच आणखीन एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशातील तब्बल 81 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुढील 5 वर्ष गरीब कल्याण … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना दरवर्षी 8000 रुपये मिळणार? मोदी सरकार खेळणार मास्टरस्ट्रोक

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) मिळणारी 6 हजारांची रक्कम आता 8 हजार रुपये करण्याचा विचार करत आहे. यासाठी या महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रक्कम वाढीसाठी प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो. सध्या आगामी निवडणुकांच्या … Read more

गृहकर्ज होणार स्वस्त!! मोदी सरकार सुरू करणार लवकरच ‘ही’ योजना; तब्बल 60 हजार कोटी खर्च

home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या केंद्र सरकार लहान कुटुंबांसाठी नवीन गृहकर्ज अनुदान योजना अमलात आणण्याचा विचार करत आहे. या योजनेचा 25 लाख अल्प उत्पन्न गटातील लोकांना लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत मोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या गृह कर्जाचे सबसिडी किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण की, ही घरांच्या … Read more

राष्ट्रपती विधवा स्त्री म्हणून त्यांना नव्या संसद उद्घाटनाचा मान नाही; नव्या दाव्याने खळबळ

draupati murmu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकताच दिल्लीच्या नविन संसद भवनाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या उद्घाटन समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित इतर अनेक खासदारमंडळी उपस्थित होते. परंतु या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले नाही. या मुद्द्यावरून नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मोदी सरकारवर आणि सनातन धर्मावर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विधवा … Read more

विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारची नवी खेळी; संविधानातून ‘इंडिया’ शब्द वगळणार?

modi vs india alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारचा (Modi Government) आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी देशभरातील तब्बल 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या इंडिया आघाडीच्या काही बैठकाही झाल्या असुन मोदी सरकार विरोधात रणनीती आखली जात आहे. इंडिया आघाडीची ही एकी भाजपचं टेन्शन वाढवू शकते. त्यामुळे या … Read more

One Nation One Election : भारतात ‘एक देश एक निवडणूक’? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

One Nation One Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील निवडणुकांबाबत (One Nation One Election) केंद्रातील मोदी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. कालच मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. यावेळी केंद्र सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक सभागृहात मांडणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन केली आहे. देशाचे माजी राष्ट्र्रपती … Read more

येत्या 18 ते 22 सप्टेंबरला होणार संसदेचे विशेष अधिवेशन; मोदी सरकारची मोठी घोषणा 

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मोदी सरकारकडून विशेष अधिवेशनाची (Special Session) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान मोदी सरकारचे हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे.  विशेष अधिवेशन पाच दिवसांचे असून याबाबतची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी ट्विट करून दिली आहे. मोदी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या … Read more

पेट्रोल-डिझेलसह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका; मोदी सरकारची मोठी तयारी

modi government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिकांचे जगणेच हैराण करून टाकले होते. परंतु, आता देशात लवकरच या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government)  हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने या संबंधित आखलेल्या नवीन योजनेमध्ये, तब्बल 1 कोटी रुपये मंत्रालयांच्या बजेटमधून री- अॅलोकेट … Read more

मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी विरोधकांकडून संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज याच प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप निघाले आहेत. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या मोहम्मद फझल यांनी व्हिप काढला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही … Read more

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली; संसदेत राहुल गांधी आक्रमक

rahul gandi $ modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवार पासूनच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi)  मणिपूरमध्ये भारताचे हत्या केली” असा गंभीर आरोप लावला आहे. तसेच, “पंतप्रधान मणिपूरला भारत मानत नाहीत. मी मणिपूरला गेलो पण … Read more