फाळणी एकदा झाली, आता पुन्हा होणार नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोएडामध्ये कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी “फाळणीच्यावेळी भारत देशाला जे भोगावे लागले ते विसरता येणार नाही. भारताची विचारधारा हि सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. फाळणी एकदाच झाली, आता पुन्हा होणार नाही, असे मोठे विधान भागवत … Read more