कोरोनाशी लढा चालू असताना RSS नक्की काय करतंय?

देशावर कोरोना संकटाचं सावट असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशाप्रकारे काम करतोय याचा थोडक्यात आढावा.

‘राष्ट्रवाद’ म्हणजे हिटलर आणि नाझीवाद, म्हणून यांचा वापर करू नका! – सरसंघचालक मोहन भागवत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रांचीतील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादाबद्दल विधान केले आहे. त्यांनी आपल्या इंग्लंड प्रवासातील एक घटना यावेळी सांगितली. मोहन भागवत यांनी सांगितले की, ”यूकेमध्ये आरआरएस कार्यकर्त्यांशी संभाषणा दरम्यान मला हे समजले की संभाषणातील शब्दांचे अर्थ भिन्न असतात. म्हणून तुम्ही नॅशनॅलिझम शब्द वापरू नका. नेशन म्हटलं तर चालेल, … Read more

‘तलाक’विषयी मोहन भागवत यांच्या विधानाला बॉलिवूड दिग्दर्शकाने दिले प्रत्युत्तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे त्यांच्या घटस्फोटाच्या विधानाने वादात सापडले आहेत. अलीकडेच बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हानेही घटस्फोटाच्या निवेदनावरुन त्यांना लक्ष्य केले आहे. खरं तर, मोहन भागवत यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबात या काळात घटस्फोटाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत कारण शिक्षण आणि समृद्धीमुळे अहंकार उद्भवत आहे … Read more

देशातील सर्वजण हिंदू आहेत असे म्हणणे अयोग्य – रामदास आठवले

एक काळ असा होता की आपल्या देशात प्रत्येकजण बौद्ध होता. हिंदू धर्म आला की आम्ही हिंदू राष्ट्र बनलो. जर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण आपला आहे तर ते चांगले आहे.

देशात राहणारे १३० कोटी लोक हिंदूच – मोहन भागवत

देशात राहणारे १३० कोटी लोक हिंदूच असल्याचं म्हटलं आहे. धर्म आणि संस्कृतीची पर्वा न करता जो राष्ट्रप्रेमाला सर्वाधिक महत्व देतो तो हिंदूच असल्याचं वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकतंच केलं आहे.

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन केले आहे.

भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही; ओवेसींचे भागवत यांना आव्हान

भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. एका जाती धर्माचा हा देश नाही. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही बनणार नाही. भारलाता हिंदू राष्ट्र बनू देणार नाही असे आव्हान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना यांना दिले.

देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा

बाबसाहेब आणि संघ प्रमुखांचे विचार सारखेच : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी ‘आरक्षण दिले जावे, मात्र त्याचा आढावा ठराविक कालावधीनंतर घेतला जावा, असे मत मांडले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यावर दरवेळी अनेकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे काय … Read more

म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ

नागपूर प्रतिनिधी |  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू कश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्या नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या राष्ट्रीय मुख्यालयात अर्थात रेशीम बाग या या ठिकाणी राहतात. त्यांच्या राहत्या ठिकाणी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अंगरक्षणांच्या संख्येमध्ये … Read more