केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चिंतित! धोकादायक परिस्थितीत रस्ते अपघात 2025 पर्यंत 50 टक्के कमी करावे लागतील

नवी दिल्ली । रस्ते अपघातांमुळे (Road Accidents) मृत्यू झाल्याची बातमी वर्तमानपत्र आणि वाहिन्यांमध्ये आढळते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (MoRTH Nitin Gadkari) यांनी रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वर्ष 2025 पर्यंत रस्ते अपघात 50 टक्के कमी करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे गडकरींनी आवाहन केले आहे. गडकरी म्हणाले … Read more

रस्ते अपघाताबाबत केंद्र सरकारने बदलले नियम! आता मदत करणाऱ्याला नाही द्यावी लागणार स्वतः बद्दलची माहिती

हॅलो महाराष्ट्र । रस्ते अपघातात पीडितांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर अडचणीतून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्‍या लोकांचे (Good Samaritan) नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्‍स (Personal Details) देण्यास भाग पाडले जाणार … Read more

केंद्र सरकारने बदलले नियम! ज्याने रस्ता अपघात झालेल्यास मदत केली आता त्याला Personal Details देण्याची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र । रस्ते अपघातात पीडितांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर अडचणीतून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्‍या लोकांचे (Good Samaritan) नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्‍स (Personal Details) देण्यास भाग पाडले जाणार … Read more

आता वाहनचालकांना त्रास देणार नाहीत वाहतूक पोलिस, उद्यापासून बदलतील ‘हे’ नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । आपण कार, दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन चालवत असल्यास उद्यापासून म्हणजेच 01 ऑक्टोबरपासून त्यासंबंधीचे काही नियम बदलले जातील. आता आपल्याला वाहनासह आवश्यक असलेली कागदपत्रे बाळगण्याची काहीच गरज नसेल. वास्तविक, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अलीकडेच केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये अनेक बदल केले. डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या दिशेने ते काम … Read more

E-Challan संदर्भात केंद्राने बदलले नियम! आता रस्त्यावर थांबून कागदपत्रांची केली जाणार नाही तपासणी, नवीन नियम जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अलीकडेच केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये अनेक बदल केले. केंद्राद्वारे अधिसूचित केलेले हे नवीन मोटार वाहन नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात येत आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयटी सर्व्हिसेस आणि इलेक्ट्रॉनिक मॉनिटरींग (E-Monitoring) च्या माध्यमातून देशभरात वाहतुकीचे नियम चांगल्या प्रकारे लागू करता येतील. या नवीन … Read more