सरकारने कर्ज हमी योजनेच्या नियमांमध्ये दिली ढील, ‘या’ कंपन्यांना होणार याचा थेट फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC-Non Banking Financial Corporation) आणि एचएफसी-गृहनिर्माण वित्त कंपन्यांना (HFC-Housing Finance Companies) पैसे उपलब्ध करण्यासाठी सरकारने PSU बँकांना त्यांचे व्यावसायिक कागदपत्र आणि बाँड खरेदी करण्यास सांगितले आहे. या आंशिक कर्ज गॅरंटी योजनेचे (पीसीजीएस) नियम आता शिथिल केले गेले आहेत. सरकारनेही या योजनेच्या कालावधीत तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या … Read more

आत्मनिर्भर पॅकेज: आता छोट्या व्यावसायिकांना मिळणार 50 हजार कोटी पर्यंतचे आपत्कालीन कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी आपत्कालीन पत सुविधा हमी योजनेंतर्गत (ECLGS) सुमारे 52,255.53 कोटी रुपयांचे कर्ज MSME ना 1 जुलैपर्यंत वितरित केले आहे. या योजनेंतर्गत 1 जूनपासून 100 टक्के हमीभावासह बँकांनी व अन्य वित्तीय संस्थांनी आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर … Read more

आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला … Read more

छोट्या उद्योग धंद्यांना दिलासा! सेंट्रल बँकेने सुरु केली Emergency Loan ची सर्व्हिस; ‘असा’ करून घ्या फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात सूक्ष्म, लघु तसेच मध्यम प्रकारच्या उद्योगांना अतिरिक्त वर्किंग कॅपिटल देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक आपत्कालीन कर्ज सेवा सुरू केली आहे. यासाठी बँकेने गॅरंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाइन (जीईसीएल) लागू केली आहे. कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व प्रकारचे उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे बँकेच्या पुढाकाराने या उद्योगांना दिलासा मिळणार आहे. सध्याच्या … Read more

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन … Read more

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही – रोहित पवार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या उत्पन्नातील तब्बल ४५% वाटा असणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे क्षेत्र होय. संचारबंदीच्या आधीपासूनच नोटबंदी, जीएसटी यांच्या तातडीने केलेल्या अंमलबजावणीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना खाजगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून फारसे सहकार्य मिळत नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र संचारबंदीच्या आधीपासूनच अनेक समस्यांचा सामना करते आहे. हे क्षेत्र जवळपास ११ … Read more

केंद्र सरकारचा घुमजाव! लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचा आदेश मागे

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग कंपन्यांनी कामगारांना पूर्ण वेतन देण्याचं आवाहन केलं होतं. पण अवघ्या २ महिन्यांच्या आत केंद्र सरकारवर आपला आदेश मागे घेण्याची वेळ आली आहे. मोदींनी दिलेला शब्द त्यांच्याच सरकारच्या एका नोटिफिकेशनमध्ये ३६० अंशाच्या कोनात फिरवला गेला आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात युनिट बंद असलं तरी कर्मचाऱ्यांना त्यांचा … Read more

लाॅकडाउनमध्ये नोकरदार वर्गाला मोठा दिलासा; PF वरील निर्णयानंतर खात्यात जमा होणार जादा रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या (ईपीएफओ) अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सर्व कंपन्यांचे मालक आणि कर्मचारी यांचे वैधानिक योगदान हे तीन महिन्यांसाठी मूळ वेतनाच्या १२ टक्क्यांवरून १० टक्के केले असल्याचे जाहीर केले आहे. कर्मचार्‍यांच्या खिशात अधिक पैसे टाकण्यासाठी आणि पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या थकीत देयकामध्ये मालकांना दिलासा देण्यासाठी … Read more

निर्मला सीतारामन यांनी उद्योगांसाठी सांगितलेल्या सहा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या??

टीम हॅलो महाराष्ट्र | निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठीच्या उद्योगविषयक धोरणांकडे लक्ष देत सहा महत्वाच्या गोष्टींविषयी आज भाष्य केलं. १) मध्यम-सूक्ष्म आणि लघु, कुटीर आणि गृहउद्योगांना सध्या पैशांची कमतरता जाणवत असून या उद्योगाद्वारे देशातील १२ करोड लोकांना रोजगार मिळतो. या सर्व उद्योगांना ३ लाख कोटींचं विनातारणी कर्ज देण्याचं अर्थमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं. २) सरकारतर्फे २० हजार … Read more