IPL 2020 : ‘या’ 5 कारणांमुळे मुंबई इंडियन्सच अंतिम सामन्यात ठरेल वरचढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज गटविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात अंतिम सामना होणार असून आयपीएल चषक आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघामध्ये काटे की टक्कर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत आरामात फायनल मध्ये धडक मारली तर दुसरीकडे श्रेयश अय्यर नेतृत्व करत असलेल्या दिल्लीने अनेक चढ उतार पाहत … Read more