धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्यांचं राज्य देशाला हानिकारक – रवीश कुमार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने व्याख्यानाचं आयायोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानाला NDTV चे संपादक रवीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ दाभोलकरांच्या खुनानंतर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नव्हतं, यंदा मात्र ऑनलाईन का होईना या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नसती तर मनात … Read more

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

चंद्रकांत पाटील काहीही बरळतात मला त्यांची कीव करावीशी वाटते : विकास लवांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच पुण्यात “युवा वरियर्स” या कार्यक्रमांत बोलतांना ” ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती केले असल्याची दर्पोक्ती केली. चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य सध्या समाज माध्यमांवर चांगलेच ट्रोल होतं आहे. यावर अनेक उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

नरेंद्र मोदींनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं ; चंद्रकांतदादांचं अजब वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. परंतु चंद्रकांत दादांनी आता एक अजब विधान केले आहे.नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, अस वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात … Read more

पंतप्रधान मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतलाय; नाना पटोलेंनी ठोकला शड्डू

नागपूर । “या देशाला काँग्रेसच्या विचाराने स्वातंत्र्य मिळाले. आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला. मात्र, यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा चार्ज काढण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असं म्हणत काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला आव्हान दिलंय. ते नागपुरात एका सभेत बोलत होते. यावेळी नाना पटोलेंनी भाजपच्या … Read more

‘ही तर जनतेची लूट’ ; गॅस दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. ‘ही तर जनतेची लूट’ अस म्हणत राहुल गांधींनी हा केवळ ‘दोन लोकांचा विकास’ असल्याचंही म्हटलंय. गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईकरांना गॅस सिलिंडरसाठी ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत. जनता से लूट,सिर्फ़ … Read more

गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा! आतापर्यंत वंचित राहिलेल्या ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीएम-किसान अंतर्गत 18,000 रुपये

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये थेट सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करते. या आर्थिक मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने सरकारला काम करायचे आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांत दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. केंद्र सरकारची ही योजना … Read more

मोदी सरकारने देशाला भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे 3 पर्याय दिले ; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 2 महिने उलटूनही यावर तोडगा निघालेला नसून देशातील सर्व विरोधी पक्ष सरकारला जबाबदार धरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत” … Read more

…तर आजचा भाजप दिसला नसता ; ‘आंदोलनजीवी’ वरून राऊतांचा मोदींवर निशाणा

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बोलत असताना आंदोलनजीवी म्हणत त्यांचा एकप्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून मोदींना भारतीय जनता पक्षानं केलेल्या विविध आंदोलनांची आठवण करून दिली … Read more

देशातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये पेन्शन! आपणही मोफत घेऊ शकता हा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी सर्व जगाला अन्न पुरवतो. पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आता केंद्रशासनाने देशातील या शेतकऱ्यांचे म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी एक स्कीम आणली आहे. यामार्फत, देशातील 21 लाख शेतकऱ्यांनी आपले म्हातारपण सुरक्षित केले आहे. एवढ्या शेतकऱ्यांनी फार्मर पेन्शन स्कीममध्ये आपले नाव नोंदवले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांना या पेन्शनचा लाभ घेणे अजून … Read more