शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणाऱ्या विदेशी सेलिब्रिटींना विदेश मंत्रालयाचे निवेदन

नवी दिल्ली | गेल्या कित्येक दिवसापासून मोदी सरकारने मांडलेल्या तीन कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या वेशीवरच आंदोलन करत आहेत. 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीने या आंदोलनाला हिंसक वळण दिले. या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटीनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये विदेशी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. यानंतर विदेश मंत्रालयाने एक निवेदन जाहीर करून या सेलिब्रिटींची कान उघडनी केली आहे. … Read more

राॅकेलवरील सबसिडी होणार बंद! केंद्र शासनाचा निर्णय

Rokel

नवी दिल्ली | गरीब व्यक्ती गॅस आणि तत्सम गोष्टी अन्न शिकवण्यासाठी विकत घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर करावा लागतो. लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा स्टोव्ह इत्यादींवर गरीब त्याचे अन्न शिकवतो. अन्न शिजवण्यासाठी रॉकेल अग्नी पेटवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. गरिबांना रॉकेल स्वस्तात मिळावे यासाठी केंद्र शासन सबसिडी देत असते. अर्थमंत्री निर्मला … Read more

आत्मनिर्भरता या शब्दाचा 2020 च्या ऑक्सफर्ड हिंदी शब्दामध्ये समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्वयंपूर्णतेचा अर्थ सांगणाऱ्या ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाला 2020 सालचा हिंदी शब्द म्हणून ऑक्सफर्ड हिंदी शब्द असे नाव दिले आहे. भाषातज्ञ कृतिका अग्रवाल, पुनम निगम सहाय आणि एमोजेन फॉक्सल यांच्या सल्लागार समितीने यांनी या शब्दाची निवड केली आहे. आत्मनिर्भर हा शब्द एखाद्याची निती, मनस्थिती आणि स्वयंपूर्णता ठरवण्यासाठी निवडला गेला होता. या शब्दाचे सांस्कृतिक … Read more

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे संचितमत्ता विकून मोदींची आत्मनिर्भरता – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडताना देशातील सर्व समाजघटकांना समोर ठेवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मांडलेला एक आराखडा असतो. आतापर्यंतच्या जवळपास सर्वच अर्थमंत्र्यांनी त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात सामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून विविध योजना, आराखडे सादर केले आहेत परंतु आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांऐवजी काही मूठभर उद्योगपतींना केंद्रस्थानी … Read more

देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हातात ; राहुल गांधींचं केंद्रावर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट … Read more

आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सर्व सामान्यांची जीवनशैली वाढवण्यावर या अर्थसंकल्पात … Read more

Union Budget 2021 : दारू महागणार! मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा झटका

नवी दिल्ली । दारूवर कृषी अधिभार लावण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे अर्थसंल्पानंतर मद्यपींना झटका बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. … Read more

ज्याने देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे त्याला अटक करा ; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदींवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये लोकांना संभोधित करताना राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान पाहून देश दु:खी झाला, असं म्हटलं. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी पलटवार केला आहे. “देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण … Read more

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून दुःख झाले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधत आहेत.दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी देखील झाला. असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं. The … Read more

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की … Read more