Union Budget 2021 : दारू महागणार! मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा झटका

नवी दिल्ली । दारूवर कृषी अधिभार लावण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे अर्थसंल्पानंतर मद्यपींना झटका बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. … Read more

ज्याने देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे त्याला अटक करा ; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदींवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये लोकांना संभोधित करताना राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान पाहून देश दु:खी झाला, असं म्हटलं. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी पलटवार केला आहे. “देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण … Read more

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून दुःख झाले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधत आहेत.दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी देखील झाला. असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं. The … Read more

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की … Read more

शेतकरी आणि माझ्यात फक्त एका कॉलचं अंतर ; पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं आणणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणं टाळलं होतं. मात्र, अखरे अधिवेशनाच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल मौन सोडलं.कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या … Read more

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी नाही तर पंतप्रधान मोदींचाच माणूस

Deep Sindhhu

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. अनेक ठिकाणी मोदी सरकारने शेतकर्‍यांवर लाठिचार्ज केला. काही लोकांनी लाल किल्यात प्रवेश करुन झेंडा फडकवल्याची दृश्यही माध्यमांमध्ये दाखवली गेली. यानंतर शेतकर्‍यांबाबत निगेटिव्ह वातावरण निर्माण झाले. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी … Read more

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान; केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे

मुंबई | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी देशातील शेतकर्‍यांनी आज दिल्लीत मोर्चा आखला होता. मात्र यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले. यापार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान. केंद्र सरकार क्रूर हुकूमशाही दर्शन घडवत आहे असा घाणाघात राज्याच्या … Read more

आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राजधानी दिल्ली मध्ये आज शेतकरी आणि पोलिस यांच्या संघर्ष पाहायला मिळाला. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कृषी अर्थव्यवस्था बड्या मूठभर उद्योगपतींच्या घशात कोंबण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच शेतकरी … Read more

Breaking News : मोदी सरकारचा शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज; पहा Video

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संपुर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आज शवतकर्‍यांनी दिल्लीत ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले होते. केद्राच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील 60 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहे. आज आंदोलनावेळी मोदी सरकारकडून आंदोलक शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज करण्यात आला आहे. #WATCH: Security personnel resort to lathicharge to push back the protesting … Read more

मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी- अशोक ढवळेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शेतकरी नेते … Read more