कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक … Read more

आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरूवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (शनिवार)सुरूवात होत आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.जगातील सर्वात मोठा असा हा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या … Read more

शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक … Read more

शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, मोदीजी मोठे व्हा; शिवसेनेचा खोचक सल्ला

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील आंदोलन चिघळू नये असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी मोठे झाले पाहिजे, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून व्यक्त करण्यात आले आहे. कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे. मोदी … Read more

हा तर बेशरमपणाचा कळस ; शिवसेनेचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भंडाऱ्यात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर हळहळ व्यक्त होत असतानाच राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर राग व्यक्त होताना दिसत आहे. भंडाऱ्यांतील दुर्घटनेवरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून, पंतप्रधान नरेंद्र … Read more

पेट्रोल आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात झाला कमी, मागणी गेल्या 20 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर गेली

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आणि लॉकडाऊनमुळे वर्ष 2020 मध्ये देशात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मोठी घट झाली आहे. देशातील औद्योगिक उत्पादन व कारखाने बंद पडण्याचे मुख्य कारण हे आहे. वर्ष 2020 च्या सुरूवातीस कोरोना साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लादण्यात आला. त्यामुळे कारखाने आणि व्यवसाय देशभर बंद करावे लागले. ज्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि … Read more

पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट ; ‘गोएअर’ ने पायलटची केली हकालपट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं संबंधित पायलटची हकालपट्टी केली आहे. मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. पंतप्रधानांविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी पायलटला तात्काळ कामावरून निलंबित केलं असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून … Read more

बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला ; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्याकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी 83 वर्षांचे  रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय? … Read more

“स्ट्रक्चरल सुधारणांद्वारे 2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य”,पीयूष गोयल यांचा दावा

नवी दिल्ली । 2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सची (USD 5 Trillion) अर्थव्यवस्था (Economy) बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत आपली संपूर्ण इकोसिस्टम मजबूत करीत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी ही माहिती दिली. प्रवासी भारतीय दिवस परिषदेत गोयल म्हणाले की, 5,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आम्ही लवकरच … Read more

Union Budget 2021: अर्थशास्त्रज्ञांनी खासगीकरणावर जोर देण्याचा दिला सल्ला

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या आधी शुक्रवारी प्रख्यात अर्थशास्त्रज्ञांशी बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांनी कोविड -१९ साथीच्या काळात सरकारने घेतलेल्या आर्थिक आणि इतर सुधारणांचा उल्लेख केला. त्याच वेळी, अर्थशास्त्रज्ञांनी खाजगीकरणाचा वेग वाढविणे आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये वाढणारा खर्च यावर जोर धरला. देशातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय लवादाच्या न्यायालयांच्या सरकारच्या निर्णयामुळे आव्हान होऊ … Read more