पीएम मोदी आज 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवतील 2 हजार रुपये, परंतु या शेतकऱ्यांना व्हावे लागेल निराश

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत PM-Kisan Samman Nidhi Scheme) 2000 रुपयांचा नवीन हप्ता आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जारी करणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी देशाच्या 6 राज्यांतील कोट्यवधी शेतकऱ्यांशी व्हर्चुअल संवाद साधतील. पीएम मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. गुरुवारी केलेल्या या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी … Read more

मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या … Read more

‘या’ संस्थेने शालेय मुलांसाठी तयार केले खास फेस मास्क, सुरक्षेबरोबरच दिसेल देशभक्तीचा रंग

नवी दिल्ली । खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) शालेय मुलांसाठी फेस मास्क तयार करीत आहे. अलीकडेच अरुणाचल प्रदेश सरकारने KVIC कडून दीड लाखाहून अधिक मुलांसाठी मास्क खरेदी केलेले आहेत. याबरोबरच इंडियन रेडक्रॉस सोसायटीने KVIC ला 12 लाखाहून अधिक मास्क मागितले आहेत. KVIC प्रेसिडेंट हाऊस (President House), पंतप्रधान कार्यालय (PPMO) यासह सर्व सरकारी कार्यालयांना फेस मास्क … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास काही तास शिल्लक ; ‘अशा’ प्रकारे करा चेक

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) सातवा हप्ता आज शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) सातव्या हप्त्याद्वारे 2 हजार रुपये आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येत्या काही तासांतच वर्ग करणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात … Read more

भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष ; नवाब मलिक यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्‍यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचं राजकारण करणार्‍या भाजपने आधी स्वत:ची विश्वासहार्यता दाखवावी, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केली. नवीन कायदा हा … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची योजना, चार कोटी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात येणार शिष्यवृत्ती, त्याबद्दल जाणून घ्या …

नवी दिल्ली । अनुसूचित जातीच्या (Scheduled caste) विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या केंद्रीय शिष्यवृत्ती नियमात केंद्र सरकारने बदल केले आहेत. पुढील पाच वर्षांत चार कोटींपेक्षा जास्त अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना एकूण 59 हजार कोटींची शिष्यवृत्ती दिली जाईल. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या एकूण रकमेपैकी 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के राज्य सरकार देईल. एका अंदाजानुसार या … Read more

….तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील ; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं गेल्या 29 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या … Read more

कोविड -१९ लससाठी खास फ्रीझर तयार करणार आहे ‘ही’ स्थानिक कंपनी, त्याची किंमत किती असेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । गोदरेज अप्लायन्सेस (Godrej Appliances) जानेवारी महिन्यापर्यंत ही लस साठवण्यासाठी खास प्रकारचे फ्रीझर आणणार आहे. लस या फ्रीजरमध्ये -70 डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा कमी तापमानात ठेवली जाऊ शकते. एका मीडिया रिपोर्टमध्ये बुधवारी कंपनीच्या हवाल्याने याबाबत माहिती देण्यात आली आहे. हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी मागणी पूर्ण करण्यास मदत करेल. जानेवारीत सुरू झाल्यानंतर कंपनी … Read more

यावर्षी सोन्याची किंमत 28 टक्क्यांनी महाग झाली, 2021 मध्ये सोन्याची किंमत कशी असेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । यावर्षी भारतात सोन्याचा दर (Gold Rate in 2020) 28 टक्क्यांनी वाढला आहे. तज्ञ सांगत आहेत की, 2021 मध्ये सोन्याची चमक कायम राहील आणि गुंतवणूकदारांची ही पहिली पसंती राहील. जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास, येथे 2020 मध्ये सोन्याची चमक 23 टक्क्यांनी वाढली आहे. खरं तर, यावर्षी कोरोना व्हायरस महामारीमुळे अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more