मोदींचा हनुमान संकटात ; काकासह पाच खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षात उलथापालथ होताना दिसत आहे. पक्षाचे पाच खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्याला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे पाचही खासदार लवकरच संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश … Read more