ट्विटरच्या बळावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का? शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वादात शिवसेनेने उडी घेतली असून केंद्र सरकार वर सडकून टीका केली आहे. कालपर्यंत ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. याच सोशल मीडियाच्या बळावर 2014 साली भाजप सत्तेत आला. मात्र, आता ट्विटरचाच वापर करुन विरोधकांनी तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात … Read more

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केले आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून आरक्षण मुद्द्यावरून त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटल. … Read more

देशी इंधनापेक्षा पेट्रोलची किंमत कमी असणार, 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये मिसळले जाणार 20 टक्के इथॅनॉल

नवी दिल्ली । जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल आधारित पेट्रोल वापरण्याच्या भारताच्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय जाहीर केला. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची अंतिम मुदत पाच वर्षांनी कमी करून 2025 अशी केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. यापूर्वी … Read more

पेट्रोल- डिझेलच्या अन्यायी दरवाढी विरोधात काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन – नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले असून जगणं मुश्किल झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेस उद्या (७ जून) रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे,” अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून … Read more

केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली; हसन मुश्रीफांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा जाणवत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकार वर गंभीर आरोप केले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट ला धमकी दिली आणि त्यामुळे हे डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. असा … Read more

पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय? ; राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  मोदी हे स्वत:ला फकीर म्हणवतात. मग त्यांनी दिल्लीत 15 एकरांचे घर बांधण्याचा उपद्व्याप कशासाठी चालवला आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोरोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे लग्न … Read more

निरव मोदी आणि मेहून चोक्सीचे मोदींबरोबर चांगले संबंध असल्यामुळे कारवाई नाही; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेहुल चोक्सी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ते आज कोल्हापूर येथे पत्रकार … Read more

अबकी बार करोडो बेरोजगार; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलं असून याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार” … Read more

पंतप्रधान मोदी हे मेहुलभाई, मेहुलभाई बोलत होते, मग तो देशातून पळाला कसा? राष्ट्रवादीचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहुलभाई… मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा?, जेवढी तत्परता चोक्सीला भारतात आणण्यासाठी आता दाखवली जात आहे, तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही,’ असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे. मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली … Read more

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसाठी मोदीच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू मुळे जनतेची चिंता वाढली. त्यातच बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत असून अपुऱ्या आरोग्य यंत्रणांमुळे सरकार हतबल झालं. यावरून देशातील सर्व विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं असून आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर 1 गंभीर आरोप केला आहे. कोरोना मुळे झालेल्या … Read more