मोदींनी सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली त्यातली एकही पूर्ण केली नाही; नवाब मलिक यांनी साधला निशाणा

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारभाराला 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. मोदींनी जी … Read more

मोदींवर नाराज नाही, त्यांनी नेहमीच मला सन्माम दिला- छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी राजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत आहेत. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी संभाजीराजे यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र याबाबत आता स्वत: … Read more

मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही ; भाजप खासदारांचा घरचा आहेर

modi and swamy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या अर्थमंत्रालयामध्ये कमी बुद्धी, कमी IQ वाले लोक आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर अर्थव्य़वस्थेबाबत काही कळत नाही, अशी खरमरीत टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. देशाच्या अर्थमंत्रालयात कमी आयक्यू असलेले लोक आहेत. मी पंतप्रधानांचा जुना मित्र असल्याने मोदींना ओळखतो. त्यांनाही कमी आयक्यूवाले लोक आवडतात. ते आज्ञाधारक लोकांना पसंत … Read more

मोदी सरकार अहंकारी आणि आडमुठ्या धोरणांचं; पृथ्वीराज चव्हाणांनी काढले वाभाडे

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारला आज 7 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस कडून संपूर्ण राज्यभर निदर्शने चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लेख लिहून मोदी सरकारच्या कामकाजावर कडक शब्दात टीका केली आहे. मोदी सरकार अहंकारी … Read more

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय ; नाना पटोलेंचा घणाघात

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. असेही नाना पटोले यांनी म्हंटल. घटनेच्या कलम ३४० नुसार इतर मागास … Read more

काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज; संजय राऊतांचा हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसच्याच पुण्याईवर आपला देश अजून चालत असून मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार वर घणाघाती टीका केली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही म्हटलं आहे.ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारला सात … Read more

मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे, काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने- नाना पटोले

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षांतील कारभाराने देश 25 वर्षे अधोगतीकडे गेला आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच  मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस उद्या राज्यभर निदर्शने करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्षाला दोन कोटी … Read more

भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा ; तृणमूल खासदारांचे मोदींना खडेबोल

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकी नंतर देखील ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील वाद शमन्या ची चिन्हे दिसत नाहीत. यास वादळाच्या नुकसानीच्या आढावा बैठकीवरून बंगालमध्ये नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली. मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली. त्यानंतर भाजपाकडून ममतांवर टीका झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार … Read more

हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय; दरेकरांचा राऊतांना टोला

raut darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींकडे बोट दाखवल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. हुकूमाची पानं मोदींच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल प्रविण … Read more

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पानं मोदींच्याच हातात, सर्वजण मोदींकडे जाऊ – संजय राऊत

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाले असून जर सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 7 जून पासून आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया देत मोदींकडे बोट दाखवले. मराठा आरक्षणासाठी आपण सर्वांनी मिळून मोदींकडे जाऊया कारण मोदींच्या … Read more