Khalapur Landslide : हेलिकॉप्टर तयार आहेत, पण…; मुख्यमंत्र्यांनी सांगितली बचावकार्यातील मुख्य अडचण

Khalapur Landslide

Khalapur Landslide: बुधवारच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडी गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत तब्बल ३० ते ४० घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गेल्याची माहिती बचाव कार्य पथकाकडून देण्यात आली आहे. तर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी बचाव पथकाकडून नागरिकांनी मदत करण्याचे कार्य सुरु आहे. मुख्य म्हणजे, घटनेची माहिती मिळताच … Read more

वैतरणा नदीपात्रात 15 तास अडकलेल्या सर्व 10 कामगारांची NDRF कडून सुटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच काल पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात 10 कामगार अडकले होते. गेल्या 15 तासांपासून अडकून पडलेल्या सर्व कामगारांची NDRF च्या पथकाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मुंबई-बडोदा महामार्गवर उड्डाणपुलाचे काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आला. त्यामुळे पुलाचे काम करणारे 10 कामगार त्याच ठिकाणी … Read more

राज्य, केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्थांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढगफुटीसद्रूश्य पावसामुळे चिपळूण तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचून एनडीआरएफचे पथक पुण्याहून चिपळुणात रात्री उशिरा दाखल झाली. या ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सकाळी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे आज महाड, चिपळूण या जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी रवाना झाले. केंद्र … Read more

४० वर्षात न पडलेला पाऊस यंदा; मोठ्या प्रमाणात नुकसान – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता आंबेत. या गावासह पाटण तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त गावांना शुक्रवारी दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात अशा पद्धतीचा पाऊस पडला नव्हता. … Read more

Tauktae Cyclone : मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातील विमानसेवेवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे. याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. … Read more

PM Cares Fund संदर्भात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या साथीसाठी लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पीएम केअर फंड (PM Cares Fund) ट्रस्टची स्थापना केली गेली आहे. कोरोना विरुद्ध लढा लढण्यासाठी या फंडामध्ये निधी देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांना केलं होत. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सामान्य नागरिकांपासून उद्योगपतींनी सुद्धा निधी दान केला. दरम्यान, पीएम केअर फंड … Read more

राज्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती; मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम तैनात

मुंबई । मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 16 टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. … Read more

कराडात NDRF च्या तुकड्या दाखल; खबरदारी म्हणून निर्णय

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कराड येथे  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची (एनडीआरएफ) एक तुकडी दाखल झाली. या तुकडीतील जवानांनी कराडच्या प्रीतिसंगमावर पोलीस, महसूल आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक दाखवले. बोट चालविण्याचे प्रशिक्षण देऊन आपत्तीच्या काळात पुराच्या पाण्यात बुडणाऱ्यांना कसे वाचवायचे, त्यांना बोटीत कसे घ्यायचे, याचे प्रात्यक्षिक एनडीआरएफच्या जवानांनी दाखवले. पुरातून बाहेर … Read more

निसर्गग्रस्तांना NDRFच्या नियमापेक्षा जास्त मदत देणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले.चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. शेतीच्या नुकसानासोबतच महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांचे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जास्तीची मदत करणार असल्याचा निर्णय राज्य … Read more

निलेश राणेंकडून अजित पवारांची स्तुती; परिस्थिती आणि प्रशासन हाताळण्याच्या कौशल्याचे केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले. यामुळे कोकण परिसरातील किनारपट्टी भागातीप गावांचव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे पुणे जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये नुकसान झाले आहे. या नुकसानीची उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी बोलून माहिती घेतली. तसेच याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी … Read more