भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे? राणेंचा आरोप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असून आता ही यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा काश्मीर पर्यंत जाणार असून या पदयात्रेत आत्तापर्यंत अनेक कलाकार, राजकीय नेते आणि गोरगरीब जनतेने सहभाग नोंदवला आहे. त्याच दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र भारत … Read more