कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सुप्रिया सुळेंकडून दखल; केंद्राकडे केली मोठी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारपेठेत कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण कांद्याच्या मागणीत घट झाल्याने काद्यांच्या दरात मोठ्या प्रमाणत घसरण झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यातबंदी मागे घ्या, अशी … Read more

कांदा पुन्हा होऊ लागला महाग, किंमत 50 रुपयांपर्यंत पोहोचली, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Govt) घेतला आहे. ही बंदी 1 जानेवारी 2021 पासून काढली जाईल. या वृत्तानंतर कांद्याच्या दरात (Onion price increase) वाढ झाली आहे. नाशिकच्या लासलगाव घाऊक बाजारात (lasalgaon mandi) कांद्याचे दर अवघ्या दोन दिवसांत 28 टक्क्यांनी वाढून 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर मंगळवारी … Read more

आता कांदा रडवणार नाही, भाव कमी करण्यासाठी NAFED ने उचलले मोठे पाऊल

नवी दिल्ली । कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्नांना वेग दिला आहे. त्याच अनुक्रमे नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (NAFED) नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांद्याचा पुरवठा (Red Onion) करण्यासाठी आयातदारांकडून शनिवारी निविदा मागविल्या आहेत. देशातील कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालणे आणि देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता वाढविणे हा त्यामागील हेतू आहे. … Read more

खरीप हंगामात झाली धान्याची विक्रमी खरेदी, सरकारने घातली कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली । अन्नमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारतीय खाद्य महामंडळाने खरीप हंगामात किमान आधारभूत किंमतीवर (MSP) 742 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले आहे. मागील हंगामापेक्षा ते 18 टक्के जास्त आहे. त्यांनी सांगितले की सन 2019-20 या आर्थिक वर्षात सरकारने 627 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले होते. त्याचबरोबर अन्नमंत्री पीयूष गोयल यांच्या मते … Read more

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये, सर्व काही केंद्राच्या हाती- शरद पवार

नाशिक । कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांच्या बैठका सुरु आहेत. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार … Read more

शेतकरी विरोधानंतर केंद्राची कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्याने दिले संकेत

अकोला । मागील महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा अध्यादेश काढला होता. केंद्राच्या या निर्णयाला राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला भाजपमध्येही विरोध वाढताना दिसतोय. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत धोत्रेंनी … Read more

कांदा निर्यात बंदीच्या मुद्दयावर शरद पवार, अजित पवार शिष्टमंडळासह केंद्र सरकारला भेटणार

मुंबई । केंद्र सरकारने तडकाफडकी लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे, तर अनेक ठिकाणी या निर्यातबंदीविरोधात आंदोलनही करण्यात आलं. यानंतर आता कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्र सरकारला भेटणार आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. … Read more

केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात काँग्रेसनं छेडलं राज्यव्यापी आंदोलन

मुंबई । केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. केंद्रीय आस्थापनांच्या समोर काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या … Read more

कांदा निर्यातबंदीवर उदयनराजे नाराज, केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना लिहले पत्र

मुंबई । केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. ही निर्याबंदी तातडीने लातगू करण्याचं परिपत्रकही काढण्यात आलं. मागील काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढणारे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्यातबंदी लागू केल्याचं म्हटलं गेलं. पण, या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट आहे. विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, नेते यांनी एकत्र येत कांदा निर्यात … Read more

मोदी सरकारने बिहारच्या निवडणुकीसाठी कांदा निर्यातबंदी करत देशभरातील शेतकऱ्यांचा बळी दिला- भारतीय किसान सभा

अहमदनगर । केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय किसान सभेने या निर्णयावर सडकून टीका करतानाच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुरवठा साखळीतील अडचणीमुळे कांद्याची तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, भाव वाढले तर याचा बिहारच्या निवडणुकीत फटका बसू शकतो. असा विचार करून स्वार्थी राजकारणासाठीच केंद्र सरकारने कांदा … Read more