अद्भुत! तब्बल 15 हजार पणत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची प्रतीमा

Shivaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाच्या दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. पैठण येथील आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेने दिवाळी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची 15 हजार पणत्या प्रज्वलित करून प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेला दोन एकर क्षेत्रात साकारण्यात आले आहे. त्यामुळे डोळे दिपवून टाकणारे हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक शाळेच्या मैदानात … Read more

जवान होण्याचे स्वप्न राहिले अधुरे! सैन्य भरतीची करणाऱ्या योगेशने उचलले ‘हे’ पाऊल

Suicide

पैठण : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काय आहे नेमके प्रकरण? पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द या ठिकाणी राहणाऱ्या योगेश लक्ष्मण वाघ या तरुणाने विहिरीत … Read more

पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मिथेल कंटेंनर ने आग पकडल्याने स्फोटासारखे आवाज येत असल्याचे तसेच नवीन प्लांट चे काम सुरूअसल्याने तसेच मिथेल कंटेंनरच्या मागेच असलेल्या पेट्रोलजन्य साठ्यास आग लागल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी आग लागली असल्याचा … Read more

औरंगाबाद ते पैठण रस्त्याचे होणार 950 कोटींतून चौपदरीकरण 

road

  औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ईचे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. येत्या 24 एप्रिलला केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. 950 कोटी रुपयांतून भूसंपादनास चौपदरी डांबरी रस्ता करण्यात येणार आहे. पैठण रस्त्याच्या भूमिपूजनासह एनएच 211 अंतर्गत झाल्टा ते करोडी ते तेलवाडी … Read more

औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रुंदीकरणास लवकरच सुरुवात

road

औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ई चे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते 24 एप्रिलला रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. यासाठी 900 ते 1000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे. सन 2010 मध्ये पीडब्ल्यूडी कडून 300 कोटींतून … Read more

कुऱ्हाडीने वार करून तरुणाची निर्घृण हत्या  

crime

औरंगाबाद – जिल्ह्यातील पैठण जवळील बालानगरातील 27 वर्षीय युवकावर कुर्‍हाडीने वार करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. संतोष भानुदास गल्हाटे (27) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे खून करणाऱ्या आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. बालानगर येथील दारू दुकानाच्या समोरील मैदानावर काल रात्री गावातील संतोष गल्हाटे व … Read more

शक्तिशाली गूढ आवाजाने पैठण परिसर हादरला

औरंगाबाद – दोन वर्षानंतर शक्तीशाली गुढ आवाजाने आज पुन्हा एकदा पैठण शहर व परीसर हादरला. 24 फेब्रुवारी, 2020 रोजी पैठण परिसराला गुढ आवाजाचा दणका बसला होता. गेल्या सात वर्षातील गुढ आवाजाचा आजचा 30 वा हादरा होता. विशेष म्हणजे, यापूर्वी पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत. यंदा मात्र जानेवारीत हादरा बसला … Read more

जायकवाडी धरण तुडुंब भरलेले असताना जल विद्युत प्रकल्प बंद

jayakwadi damn

औरंगाबाद – जायकवाडी धरणात जलसाठा उपलब्ध असताना वर्षभर प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की महापारेषण कंपनीवर ओढवली आहे. चाळीस वर्षांपूर्वी जपानी बनावटीच्या मशिनरीमध्ये दुरुस्ती सुरू असताना अनेक पार्ट निकामी झाल्याचे समोर येत आहे. या मशिनरीचे तंत्रज्ञही लवकर उपलब्ध होत नसल्याने हा जलविद्युत प्रकल्प कधी चालू होईल, याबाबत मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे. डिसेंबर 2019 पासून जलविद्युत प्रकल्पाला … Read more

नवीन जलवाहिनीचे काम नव्या वर्षात होणार सुरू

water supply

औरंगाबाद – शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी शासनाने 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून वर्षभर हून अधिक कालावधी उलटला आहे. परंतु, आता नव्या वर्षात जानेवारी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. हे अंतर 39 किमी असून प्रत्येक महिन्यात जास्तीत जास्त दीड किलो मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम होईल, … Read more

जिल्ह्याभरात 26 बसेसची चाके फिरली; ‘या’ मार्गांवर सुरु झाली बससेवा

st bus

औरंगबाद – महिनाभरापासून सुरु असलेल्या संपात सहभागी झालेल्यांपैकी काल आणखी 55 कर्मचारी रुजू झाल्याने एकूण 530 संपकरी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विभागातील सिल्लोड आगार सुरु झाला असून, या आगारातून फुलंब्रीसाठी दोन बसच्या 4 फेऱ्या करण्यात आल्या. तर वैजापूर आणि गंगापूर आगार मंगळवारीच सुरु झाले होते, मात्र काल दिवसभरात या दोन्ही आगारातून एकही … Read more