…तर देशात शांती टिकणार नाही; उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर कंगना रनौत संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गडचिंचले येथे जमावानं तीन साधूंची हत्या केली होती. अशीच काहीशी घटना आता उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडली आहे. तेथील एका साधूंवर जमावाने लाठी हल्ला करत त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने संताप व्यक्त केला आहे. “निर्दोष संतांच्या हत्या थांबल्या नाही तर तुम्हाला … Read more

पालघर साधू मॉब लिंचिंगप्रकरणी सीआयडीकडून ४ हजार ९५५ पानांचं आरोपपत्र दाखल

पालघर । पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या ड्रायव्हरची पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या … Read more

खळबळजनक! पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी अटकेत असलेले ११ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

पालघर । पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांच्या मॉब लिंचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आणखी ११ आरोपींना कोरोनाने गाठल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटकेत असलेल्या या सर्व आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातील ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वाडा पोलीस ठाणे व बाजूलाच असलेले तहसीलदार … Read more

पालघर लिंचिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, राज्याला नोटीस

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील पालघर येथे हिंसक जमावाकडून दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे. साधुंच्या हत्याप्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनंतर आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारसह अन्य पक्षांना नोटीस बजावली आहे. सर्व पक्षांना जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात जबाब नोंदविण्यास सांगितले गेले … Read more

पालघर हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात; राज्याला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली । महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गेल्या महिन्यात १६ एप्रिल रोजी दोन साधूंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमाकडून मारहाण व हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहचलं आहे. एका याचिकेद्वारे या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात न होता दिल्लीत व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेत राज्य … Read more

जवाब दो! उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्येनंतर आता काँग्रेसचे भाजपाला जळजळीत १० सवाल

मुंबई । भारतीय जनता पक्ष बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत ‘कानठळ्या बसवणारे मौन’ धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकटकाळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याची जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे. पालघरच्या मॉब लिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये २ साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या … Read more

उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात; कोण, काय म्हणाले?

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधुंची हत्या प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. प्रियांका गांधी यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. … Read more

पालघरप्रमाणे यूपीतील साधूंच्या हत्येचं राजकारण करू नका! संजय राऊतांचा भाजपला टोला

मुंबई । उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहलं आहे, ”उत्तर प्रदेशातील … Read more

धक्कादायक! पालघरनंतर उत्तर प्रदेशातही दोन साधूंची हत्या, मंदिरात झोपलेल्या अवस्थेत धारदार हत्यारानं हत्या

उत्तर प्रदेश । महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधुंची जमावाकडून झालेल्या हत्येची घटना ताजी असतांना उत्तर प्रदेशातही दोन साधुंची हत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बुलंदशहराच्या अनुपशहर भागात मंदिरात झोपलेल्या अवस्थेत २ साधुंची धारदार हत्यारानं हत्या करण्यात आली. ही हत्या गावातीलच एका नशेच्या आहारी गेलेल्या मुरारी नावाच्या तरुणानं केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची … Read more

सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अर्णब गोस्वामीला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

नवी दिल्ली । सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना पुढील ३ आठवडे अटकेपासून संरक्षण दिलं आहे. गोस्वामी यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. अर्णब गोस्वामी यांच्यावरील सर्व एफआयआर एकत्र करण्यात याव्यात, देशभरात ज्या … Read more