केंद्र सरकार दरमहा सर्व मुलींच्या बँक खात्यात जमा करत आहे 2500 रुपये, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । बरेच लोक केंद्र सरकारच्या योजनेच्या (Central Government Scheme) नावाखाली फसवणूक देखील करीत आहेत. केंद्राच्या नावाने अनेक बनावट व्हिडिओ किंवा बनावट बातम्या किंवा बनावट मेसेजेस व्हायरल झाले (Fake Video/News/Message). यानंतर, सामान्य लोकांना त्यांचे पर्सनल आणि बँकेचे डिटेल्स (Bank Details) भरण्यास आणि शेअर करण्यास सांगितले जाते. यानंतर, त्यांना फसवून त्यांचे आर्थिक नुकसान (Financial Loss) … Read more

जनधन खात्यांमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 100 रुपये, सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खात्यांमधून कॅश काढण्याबाबतच्या तीन बातम्या लोकांसाठी त्रासदायक आहेत. यासंदर्भातील पहिल्या बातमीत असे म्हटले जात होते की, आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्याच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहेत. दुसर्‍या बातमीत असा दावा केला गेला होता की, जन धन खात्यांमधून कॅश काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातील. तिसर्‍या बातमीत असा … Read more

रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली केली जात आहे फसवणूक! रेल्वे मंत्रालयाने केले सतर्क

Railway

नवी दिल्ली । सध्याच्या कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे लोकं वैतागले आहेत आणि त्या दरम्यान रेल्वेमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुण फसवणूकीला बळी पडत आहेत. आता भारतीय रेल्वेने नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकी बाबत इशारा दिला आहे. याशिवाय फसवणुक करणार्‍यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत. हेल्पलाईन नंबर 182 वर तक्रार करा रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले आहे की, फेक … Read more

सरकार महिलांच्या बँक खात्यात जमा करत आहे 2.20 लाख रुपये या बातमी मागील वास्तव जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसात जोरदार व्हायरल होतो आहे. जर असा एखादा मेसेज तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल PIB (प्रेस इन्फर्मेशन … Read more

कर्मचार्‍यांच्या DA मध्ये कपात होणार नाही? व्हायरल होणार्‍या या बातमी मागचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ता (DA) चा आदेश मागे घेतल्याचा दावा करत सोशल मीडियावरील एक पोस्ट जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, कोरोनाव्हायरसमुळे देशात पसरलेल्या लॉकडाऊनमुळे येणारी आर्थिक मंदी लक्षात घेता, केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्त्याचे तीन अतिरिक्त हफ्ते थांबविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि … Read more

मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी गरीब कुटुंबांना देत आहे 50 हजार रुपये ? या बातमी मागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । पंतप्रधान योजनांच्या नावावरही अनेक घोटाळे समोर येत आहेत. ज्यांच्या नावाने निरपराध लोकांना फसवले जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक अशीच पोस्ट व्हायरल होत आहे. यावेळी एक वेबसाइट असा दावा करत आहे की, केंद्र सरकार मुलींच्या लग्नासाठी ‘प्रधानमंत्री बालिका अनुदान योजने’ अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना (BPL) 50,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. सत्य … Read more

COVID-19 मुळे मृत्यू पावलेल्यांना दिला जात नाही प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा फायदा, सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल मॅसेज (Viral Message) मध्ये दावा केला गेला आहे की, COVID-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) अंतर्गत विम्याचा फायदा मिळत नाही आहे. PIBFactCheck ने हा दावा खोटा असल्याचे म्हंटले आहे. PIBFactCheck ने सांगितले की, PMSBY … Read more

Fact Check: खरंच उत्पादन शुल्क विभागात होणार आहेत 70,000 लोकांची भरती? बातमी मागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क विभाग सर्व राज्यात 70,000 हून अधिक भरती करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवर ही बातमी खूप वेगाने व्हायरल होते आहे. या वृत्तानुसार, सरकारला कराच्या स्वरूपात सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि जास्तीत जास्त उत्पादन शुल्क हे उत्पादन शुल्क विभागाचे आहे. आणि सध्या शासनाने 50% … Read more

मोदी सरकार ‘महिला स्वरोजगार योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करत आहेत? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक बनावट अशा बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या काळात बनावट मेसेजद्वारे अनेक दावे केले जात आहेत. आजकाल, आणखी एक असाच मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार महिला स्वरोजगार योजनेंतर्गत सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1 लाख … Read more

२५ सप्टेंबर पासून सुरु होणार ४६ दिवसांची कडक संचारबंदी? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक  वाढतच आहे.  एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५० लाखांच्या पार झाला आहे.  सरकारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  मात्र अफवांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर २५  सप्टेंबरपासून ४६  दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचा संदेश फिरतो आहे.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या … Read more