पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावर पोहोचले नाहीत? तर येथे करा तक्रार

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । भारत सरकारने कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा आठवा हप्ता पाठविणे सुरू केले आहे. दरवर्षी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जर या योजनेंतर्गत एखाद्या शेशेतकऱ्यास पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबत तक्रार करू शकता. केंद्र सरकारने सुरू केलेली शेतकर्‍यांशी … Read more

पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर आपल्या खात्यात 6000 रुपये आले नसतील तर येथे तक्रार करा, लगेच निराकरण होईल

नवी दिल्ली । नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत 11.17 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर शेतीसाठी पैसे पाठविले आहे. आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल बोलत आहोत. सर्व 14.5 कोटी शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्यास या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबतची … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: तुम्हाला जर 6000 रुपयांची मदत हवी असेल तर पुढील 5 महिन्यांत आपल्याला करावे लागेल ‘हे’ काम

नवी दिल्ली । जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरीफिकेशन साठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचा पैसा मिळण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करावे लागेल. आणि हे काम येत्या पाच महिन्यांतच करावे लागेल, अन्यथा या योजनेचे पैसे मिळणे थांबेल. यानंतर सरकार कोणतीही संधी … Read more

PM Kisan Samman Nidhi: 31 मार्चपर्यंत तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा तुम्हाला 6000 रुपये मिळणार नाहीत!

नवी दिल्ली । तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचे पैसे मिळण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करावे लागेल. अन्यथा पैसा थांबेल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. अशा राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे. अन्य राज्यात … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

‘या’ योजने अंतर्गत 8.69 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 6-6 हजार रुपये, जाणून घ्या सर्वाधिक फायदा मिळणार्‍या राज्यांविषयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील 8.69 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांचे 6000-6000 रुपये पाठविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत वर्षाला 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. 6 ऑगस्टपर्यंतचा हा अहवाल आहे. आता 2000 रुपयांचा आणखी एक हप्ताही येत आहे. मग उशीर का करत आहेत? आपले रेकॉर्ड बरोबर ठेवा. … Read more

70 लाख शेतकर्‍यांना ‘या’ चुकांमुळे नाही मिळाले पंतप्रधान-किसान योजनेचे 2000 रुपये, कसे ठीक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला अंदाजही नसेल एका स्पेलिंगमधील चूक ही 70 लाख शेतकर्‍यांवर इतकी भारी पडेल आणि नेमके हेच घडले. कागदपत्रांमधील याच गडबडीमुळे शेतकर्‍यांचे सुमारे 4200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत ही चूक सुधारली जात नाही तोपर्यंत आता इतक्या मोठ्या संख्येने शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पैसा मिळू शकणार नाही. चूक कुठे … Read more

फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी … Read more