राज्य सरकारने ‘त्या’ प्रकरणात आधीच शहाणपणा दाखवायला हवा होता- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर । माजी मंत्री व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. पण सरकारने जनतेचे लक्ष विचलित करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे … Read more

संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? राधाकृष्ण विखे- पाटलांचा पलटवार

नवी दिल्ली । काल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली होती. विखे-पाटलांसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते, अशी अत्यंत बोचरी भाषा या अग्रलेखात वापरण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तर दिले. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आज … Read more

मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन ६ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, सरकारमधील सहभागीदार असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची वृत्त समोर आलं होत. यानंतर सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. … Read more

राजेशाही, लोकशाहीची घराणेशाही आणि सरंजामशाही..!!

राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रकाश पवार यांच्या मते महाराष्ट्रात ८९ घराणीच राजकारण करत आहेत. इतर कुठल्या नवीन व्यक्तीला यात स्थान मिळवणे खूपच अवघड आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारण हे फक्त जय आणि पराजय या चष्म्यातून बघितले जाते. एकंदरीत निवडणुकांतला वाढलेला खर्च, झालेले गुन्हेगारीकरण यामुळे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारालाच राजकीय पक्षही सहज जवळ करतात आणि लोकही सहज स्वीकारतात ही सत्यपरिस्थिती आहे.

माझ्या बदनामीचे षडयंत्र, मी खर्गेंना भेटलोच नाही – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, टीम हॅलो महाराष्ट्र : माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे, मी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटलोच नाही, असे स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली असून विखे पाटील काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. सूत्रांच्या मदतीने … Read more

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’आदेशाने राधाकृष्ण विखे पाटील कात्रीत

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता शिर्डी मतदारसंघातूनच भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, ‘भाचीला मोठ्या मताधिक्यान निवडून आणा’, असा सूचना वजा आदेश मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांना दिला.

थोरतांच्या बालकिल्यात विखेंचा सुरुंग

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सतत याना त्या कारणाने चर्तेत असतेच. त्यात विखे अन थोरातांचा वाद तर उभा महाराष्ट्राला माहित आहे. दोघेही एकाच पक्षात होते तोपर्यंत पक्षांतर्गत राजकारण चांगलेच रंगत होते. परंतु आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकतेच भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा कॉग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत बाळासाहेब थोरतांच्या बालकिल्यात विखेंनी सुरुंग लावला … Read more

कॉंग्रेसला धक्के बसत असताना बाळासाहेब थोरातांना मिळाला हा सुखद धक्का

संगमनेर प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर विधानसभेचे आमदार बाळासाहेब थोरात यांना सुखद धक्का मिळाला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात सुरु असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा सहकार निष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कारखान्याने साखर क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. खाकीवर काळा डाग ; २५ हजारांच्या लाचीसह पोलीसांनी … Read more

राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो तर बाळासाहेब थोरातांचा का नाही : सुजय विखे

संगमनेर प्रतिनिधी | स्वातंत्र्यानंतर गेले सत्तर वर्षे देशात राज्य चालवणा-या कॉंग्रेस अध्यक्षांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव होऊ शकतो तर मग बाळासाहेब थोरातांचा का नाही असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. थोरातांच्या होमपिचवरून विखेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा रथ आजपासून पुन्हा धावायला लागणार आहे. विदर्भानंतर आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ही यात्रा जाणार … Read more

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

radhakrushna vikhe patil wife will be fight balasaheb thorat in sangamner assembaly election