Reliance Jio ने म्हंटले,”100% FDI च्या मंजुरीमुळे टेलिकॉम सेक्टर मजबूत होईल, देशात डिजिटल क्रांती येईल”

मुंबई । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अडचणीत असलेल्या दूरसंचार क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाने दूरसंचार क्षेत्रासाठी ऑटोमॅटिक रूटने 100% FDI (100% FDI in Telecom Sector) ला मान्यता दिली. या अंतर्गत, दूरसंचार कंपन्या स्वतः नवीन गुंतवणूकदार शोधून त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारू शकतात. यामुळे 5G तंत्रज्ञानात … Read more

‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

Mukesh Ambani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि … Read more

Spectrum Auction: दूरसंचार विभाग खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या पेमेंटसाठी दूरसंचार कंपन्यांना आज नोटीस पाठवणार

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात झालेल्या लिलावामध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या पहिल्या मोबदल्यासाठी (Upfront Payment) दूरसंचार विभाग (DoT) दूरसंचार कंपन्यांना (Telecos) मागणी नोट जारी करेल. या स्पेक्ट्रम लिलावात (Spectrum Auction) 855.6 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी 77,800 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या बोली प्राप्त झाल्या. रिलायन्स जिओ (JIO) या रिलायन्स इंडस्ट्रीजची (RIL) सहाय्यक कंपनीने लिलावात सर्वाधिक खर्च केला. जिओने 800 मेगाहर्ट्झ, … Read more

Airtel ने लिलावात मिळविला 18,699 कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम, तुम्हाला याचा कसा फायदा होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील स्पेक्ट्रमचा लिलाव 1 मार्च 2021 पासून सुरू झाला आहे. टेलीकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने मंगळवारी सांगितले की,”स्पेक्ट्रमच्या ताज्या लिलावात (Spectrum Auctions) त्यांनी 18,699 कोटी रुपयांच्या रेडिओ वेव्हज (Radio waves) ताब्यात घेतल्या आहेत. कंपनीने 355.45 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम, मिड बँड आणि 2,300 मेगाहर्ट्झ बँड मिळविला आहे. यासह कंपनीला देशातील सर्वात मजबूत स्पेक्ट्रम मिळाला आहे. … Read more

अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी सारख्या ब्रँड्सना मागे टाकत रिलायन्स जिओ बनला जगातील पाचवा सर्वात मजबूत ब्रँड

नवी दिल्ली । ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 च्या लिस्टमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या रिलायन्स जिओने मोठी कामगिरी केली आहे. अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबा आणि पेप्सी यासारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकत कंपनीने पहिल्यांदाच 5 वा क्रमांक मिळविला आहे. रिलायन्स जिओ हे जगातील सर्वात पहिल्या 10 ब्रँडमधील एकमेव भारतीय नाव आहे. ब्रँड मजबूतीच्या बाबतीत, रिलायन्स जिओने 100 पैकी 91.7 … Read more

RIL Q3 Results: तिसर्‍या तिमाहीत रिलायन्सचा नफा विक्रमी 41.6.% टक्क्यांनी वाढला, निव्वळ नफा 15 हजार कोटींवर पोहोचला

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिसर्‍या तिमाहीचा डेटा जाहीर केला आहे. गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 41.6 टक्के वाढ नोंदली गेली. कंपनीच्या या वाढीमध्ये, O2C, रिटेल आणि डिजिटल व्यवसायातील मजबूत वाढीसाठी सर्वात महत्वाचे योगदान आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 15015 कोटी रुपये होता. तर … Read more

रिलायन्स म्हणाले,”नवीन कृषी कायद्याच्या नावावर खोटी माहिती देऊन बदनामी करण्याची योजना”, केली कारवाईची मागणी

नवी दिल्ली । रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या सहाय्यक कंपनीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य आणि केंद्र सरकारने जिओविरूद्ध स्वार्थ आणि दिशाभूल करणार्‍या माहिती संदर्भात कोर्टाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. रिलायन्स जिओनेही यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्य व केंद्र … Read more

कृषी कायदे: अंबानींच्या ‘रिलायन्स जिओ’ला शेतकऱ्यांचा दणका! आंदोलक शेतकऱ्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली । गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. मोदी सरकारने नवे कृषी कायदे केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी आणले असल्याचा थेट आरोप शेतकरी करतायत. यात सर्वात आघाडीवर अदानी आणि अंबानी हे कॉर्पोरेट घराणे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मोदी सरकार आपले कृषी कायदे रद्द करण्याच्या कुठल्याच … Read more

अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यापूर्वीच बच्चू कडूंना नागपुरातचं रोखलं; वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई?

नागपूर | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित … Read more

सौदी अरेबियानकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, म्हणाले,”आमच्या गुंतवणूकीच्या योजना योग्य मार्गावर”

नवी दिल्ली । सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारतीय अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भारतात आमच्या गुंतवणूकीच्या योजनांमध्ये (Investment Plans) कोणताही बदल झालेला नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या सर्वात मोठ्या खनिज तेलाच्या निर्यातदाराने (Oil Exporter) म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या पलीकडे जाण्याची भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) पूर्ण शक्ती व क्षमता आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये … Read more