महाराष्ट्रात 72% वर आरक्षण पोहचले; परंतु नेमके कोणाला किती आहे?

Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी विधिमंडळामध्ये मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या मुळेच आता मराठा समाजाला (Maratha Community) नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळाले आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे राज्यांतील 50 टक्क्यांची आरक्षण (Maratha Aarakshan) मर्यादा ओलांडली आहे. म्हणजेच आता राज्याचे आरक्षण 2 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे … Read more

राज्यातील 28 जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर : आता वेध निवडणुकांचे

Satara ZP

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील राज्यातील 28 जिल्हा परिषदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमुळे आता लवकर निवडणुका होतील अशी आशा निर्माण झाली आहे. राज्यातील केवळ 9 ठिकाणी खुल्या गटासाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या पदरी निराशाच पडली आहे. तर 11 ठिकाणी महिलासाठी राखीव प्रवर्ग राहिला आहे. आता पुढील अध्यादेश कधी निघणार याकडे झेडीपी, … Read more

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांचे लक्ष 13 जुलैच्या सोडतीकडे

Satara ZP

सातारा | जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने आता इच्छुकांच्या नजरा 13 जुलै रोजी होणाऱ्या सोडतीकडे लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील आरक्षण सोडतीची प्रक्रिया 7 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत पूर्ण होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत नव्या गट व … Read more

मुस्लिम आरक्षणावरून खासदार जलीलांनी दिली सरकारला ‘ही’ ऑफर

mim

औरंगाबाद – मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच पेटला आहे. मुंबईत मोठी सभा घेतल्यानंतर आज औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा सरकारसमोर आरक्षणाची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोठी ऑफर दिली. सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर आम्ही राज्यभरात कुठेही महापालिका निवडणूक लढवणार नाहीत, अशी घोषणाच त्यांनी … Read more

महाराष्ट्राचा मुस्लिम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का ? खासदार जलीलांचा सरकारला सवाल

औरंगाबाद – मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईसाठी रवाना झाली आहे. पोलिसांचा दबाव आणून एमआयएमची रॅली अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदान बुक करायला गेलो तिथं शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जाऊन आयोजकांना धमकी देत कार्यक्रम रद्द करायला भाग पाडायचे. आमच्यावर अनेक निर्बंध लावण्याचा प्रयत्न … Read more

एमआयएमची तिरंगा यात्रा उद्या मुंबईत धडकणार; औरंगाबादेतून होणार सुरुवात

Imtyaj jalil

औरंगाबाद – मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डच्या प्रश्नावर एमआयएमची तिरंगा यात्रा शनिवारी मुंबईत धडकणार आहे. यात्रेत प्रत्येक वाहनावर तिरंगा असेल, उद्या पहाटे औरंगाबाद येथून अहमदनगर, पुणे मार्गे सर्वजण मुंबईला पोहचतील, तर राज्यातील अनेक भागातून वाहने थेट मुंबईत येतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी आज दिली. तसेच मुंबईत होणाऱ्या सभेचे ठिकाण मुद्दामहून गुलदस्त्यात असून ते … Read more

भाजपतर्फे मंगळवारी औरंगाबादेत ओबीसींचा विभागीय मेळावा

BJP Flag

औरंगाबाद – ओबीसी आरक्षणावरून चालढकलपणा करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, … Read more

मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली “ही” मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिमांना दिलेले आरक्षण मागे पडले. ते आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत आमदार चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. त्यात राज्याचे उपाध्यक्ष इब्राहिम शेख, विदर्भ विभागाचे अध्यक्ष ओयस … Read more

पवार साहेब मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? जलीलांचा थेट सवाल

jalil

औरंगाबाद – शरद पवार आणि काँग्रेसला मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? असा थेट सवाल औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. खासदार जलील आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच हा प्रश्न मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतोय असा घणाघात देखील केला. यावेळी बोलताना खासदार जलील … Read more

वैद्यकीय प्रवेशाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षण

नवी दिल्ली । वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केले आहे. सरकारने ओबीसी प्रवर्गात 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ओबीसी प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आरक्षण जाहीर केले. मंत्रालयाने 2021-22 सत्रापासून त्याची … Read more