निरोप समारंभाची वेळ जवळ आली..; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची बोचरी टीका

c

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2024-2025 वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केला आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या अग्रलेखाच्या शीर्षकालाच निरोप समारंभ असे नाव दिले आहे. तर, … Read more