आज बाळासाहेबांचा आत्मा तळमळला, धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा; ‘सामना’तून शिंदे-भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय. शिवसेना आणि धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालं आहे,” अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचे सामनातून म्हंटले आहे. देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघाले … Read more

‘गुंगाराम’ सरकारला नोटीस दिलीय,आता…; मुख्यमंत्री शिंदेंवर ‘सामना’तून हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीने नुकताच मुंबईत एक विराट काढलेल्या महामोर्चावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली. महामोर्चाची नॅनो मोर्चा असा उल्लेखही केला. सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. “राज्यातील गुंगाराम सरकारला जनतेने मोर्चाच्या माध्यमातून नोटीस दिली आहे. आता तुमचा बेकायदा सरकार कोसळणारच,” असा हल्लाबोल शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून … Read more

“तंत्र-मंत्रांतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी…”; शिवसेनेचा शिंदेंसह भाजपावर निशाणा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. “कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर गप्प असून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत. मुख्यमंत्र्यांचे रोज चार तास तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीत जात आहेत. तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ … Read more

मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच…; शिवसेनेचे टीकास्त्र

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर हि निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेने सामना मुखपत्रातून भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. मिंधे गटाचा … Read more

हिंदुस्थानातील नफरती माहोल दुरूस्त करण्यासाठी “भारत जोडो यात्रा” : सामना

मुंबई | राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ, ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठी असल्याचं सामना मुख्यपत्रात म्हणण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सामना मधून सांगत राहूल गांधीना व त्याच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे. “देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग … Read more

मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या…; ‘सामना’तून भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिंदे- फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकूण 18 दिग्गजांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. “मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत? माहीत नाही. अखेर 40 दिवसांनंतर शिंदे फडणवीस सरकारचे बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले. पण पाळण्यात नक्की … Read more

….तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असत; शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आज नवव पुण्यस्मरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विरोधकांवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले. अमरावतीच्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि त्यातून हिंदुत्व नेमकं कोणतं खरं हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील … Read more

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, कोरोनावर जरा जपून बोला! सामनातून भाजपवर टीकेचे बाण

Sanjay Raut Fadanvis

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करताना पाहायला मिळत आहेत. ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा (MVA Goverment) घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे, असे म्हणत शिवसेनेने (Shivsena) भाजपवर (BJP) टीकेचा बाण … Read more

निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला वेसण घातली, त्याचा राग रानगव्यास मारून काढला काय? राऊतांनी डिवचले

मुंबई । पुण्यात जंगलाची वाट चुकून मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यू झाला होता. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपला डिवचलं. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? अशी अप्रत्यक्ष टीका संजय राऊतांनी केली. (Sanjay Raut On … Read more

‘पुढील साडेचार वर्षे तरी पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात नाही’, शिवसेनाचा भाजपाला सणसणीत टोला

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक भेट झाली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ म्हणजेच एका सकाळी काही तरी घडेल असं म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग … Read more