औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल; निधिही केला मंजूर

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने या दुहेरी करण्यासाठी अंतिम भूखंड सर्वेक्षणाला मंजुरी दिली असून यासाठी 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मनमाड परभणी या 291 किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाला पूर्ण क्षमतेने … Read more

मराठवाड्यातील रेल्वे राज्यमंत्री असताना मनमाड-परभणी दुहेकरीकरणाला रेल्वे बोर्डाचे ‘रेड सिग्नल’

railway line

औरंगाबाद – मराठवाड्यातील महत्त्वाचा रेल्वे मार्ग असलेल्या परभणी-मनमाड या रेल्वे मार्गाचा संपूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे हास्यास्पद कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाचे दुहेरीकरण करण्यास नकार दिला आहे. तर औरंगाबाद ते अंकाई या मार्गाचे दुहेरीकरण करण्यासंबंधीचे सर्वे करणार असल्याचा गाजर त्यांनी दाखवला. मनमाड-परभणी दुहेरीकरण याबाबत नांदेड चे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांना … Read more

शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त तर प्रशासन सुस्त

railway shivajinagar

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्वात वर्दळीचे रेल्वेफाटक अशी ओळख असणारे शिवाजीनगर रेल्वेफाटक २४ तासांत ३६ वेळा चालूबंद केले जाते. रेल्वेगाडी फाटक ओलांडून जाईपर्यंत फाटक बंद केले जाते आणि दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दिवसेंदिवस रांगा वाढतच आहेत. यामुळे फाटक परिसरातील दुकानदार आणि रहिवासी त्रस्त झाले आहे. तोच दुसरीकडे प्रशासन मात्र … Read more

रद्द करण्यात आलेली नांदेड- रोटेगाव डेमू रेल्वे ‘या’ तारखेपासून पुर्ववत धावणार 

mumbai local train

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेने मनमानी कारभार करत नांदेड- रोटेगाव रद्द केली होती. परंतु आता प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नुकतीच रद्द केलेली नांदेड– रोटेगाव डेमू विशेष गाडी पूर्ववत केली असून तिचा विस्तार मनमाड पर्यंत केला आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. एका परिपत्रकाद्वारे दमरेने ही माहिती दिली आहे. … Read more

दमरेचा मनमानी कारभार ! एक डेमू सूरु तर एक केली बंद

mumbai local train

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कालपासून काचीगुडा रोटेगाव काचीगुडा डेमू एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, ही रेल्वे सुरू केली, तर दुसरीकडे रोटेगाव- नांदेड- रोटेगाव रेल्वे कालपासून अचानक बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांकडून दक्षिण-मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावास प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड- रोटेगाव- नांदेड ही विशेष डेमू रेल्वे सुरु … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर ! 15 नोव्हेंबरपासुन धावणार ‘ही’ अनारक्षित डेमो रेल्वे

mumbai local train

औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन मुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेली रेल्वेची पॅसेंजर सेवा आता हळूहळू पूर्ववत करण्यात येत आहे. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने बहुतांश रेल्वे पूर्ववत चालू करण्यात आल्या आहेत. परंतु त्या सर्व रेल्वेमध्ये प्रवाशांना आधी आरक्षण काढूनच प्रवास करावा लागत आहे. आता कोरोना चा प्रादुर्भाव जवळपास संपत आल्याने सर्वसामान्यांसाठी … Read more

14 डब्यांना सोडून धावत्या रेल्वेचे इंजिन गेले पुढे, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

awb

औरंगाबाद – आपल्या वेगात धावणाऱ्या औरंगाबाद- हैदराबाद स्पेशल एक्सप्रेसचे इंजिन 14 डब्यांना सोडून पुढे गेल्याची घटना आज सायंकाळी औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ घडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद- हैदराबाद स्पेशल एक्सप्रेस आपल्या नियमित वेळेवर रवाना झाली. काही अंतरावर जात नाही तोच कपलिंग निघाल्याने रेल्वेचे … Read more

विद्युतीकरण आणि दुहेरी करण्यासाठी चार हजार कोटी रुपये मंजूर; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

Indian Railway

औरंगाबाद – रेल्वे मंत्रालयाच्या दृष्टीने प्रवाशांच्या सोयीसुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत राहू. एनसीआरच्या अधिकार क्षेत्रावर महाराष्ट्रासाठी 4 हजार 264 कोटी मंजूर करण्यात आले आहे. या कामांमध्ये 263 किलोमीटर दूसरी लाईन, 42 की.मी. तिसरी लाइन आणि 930 किलोमीटर समावेश आहे. तसेच 81 किलोमीटर लांबीच्या मुदखेड परभणी दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे … Read more

पीटलाईनसाठी जागा शोधा; खासदार जलील आणि कराडांवर रेल्वे राज्यमंत्र्यांनी सोपवली जबाबदारी

औरंगाबाद – रावसाहेब दानवे यांनी बैठकीत डाॅ. भागवत कराड आणि खासदार इम्तियाज जलील यांना पीटलाईनसाठी महिनाभरात जागा शोधावी, जागा शोधण्याची जबाबदारी दोघांवर देत असल्याचे म्हटले. जनशताब्दी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेली तर तिचा दर्जा निघून जाईल, असे म्हणत दानवे यांनी या रेल्वेचा विस्तार होणार नसल्याचे संकेत दिले आहे. या बैठकीनंतर खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्यापासून मी … Read more

येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाडचे विद्युतीकरण पूर्ण करणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

औरंगाबाद – येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाड रेल्वेची इलेक्ट्रिक लाईन पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या दिवशी मागणी केलेल्या औरंगाबाद अहमदनगर, औरंगाबाद पुणे रेल्वे लाईन बाबत प्रस्ताव आला असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. नांदेड रेल्वे डिव्हिजनची बुधवार (२०) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more