Mumbai Pune Expressway च्या जवळच उभारण्यात येणार नवी स्मार्ट सिटी?

Mumbai Pune Expressway smart city

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – मुंबई या द्रूतगती महामार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. या महामार्गाच्या निर्मितीपासून तेथे अनेक नवीन प्रकल्प उभारण्याच्या योजना आखल्या गेल्या. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या जवळच नवी स्मार्ट सिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुढाकार घेतला आहे. पुणे – मुंबईत राहणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरालगतच नोकरी, … Read more

8 वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं?” सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला सवाल

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कालपासून शिर्डीत ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबीरास सुरुवात झाली आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 8 वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला … Read more

‘स्मार्ट सिटी’त औरंगाबाद देशात चौदावे 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’च्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला. या निकालात देशभरातील 75 शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद शहर देशपातळीवर चौदाव्या क्रमांकावर आहे. राज्यपातळीवर औरंगाबाद शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट सिटी मिशनमधील या यशाने ऐतिहासिक व पर्यटन, औद्योगिक नगरी असलेल्या या शहराच्या सन्मानात … Read more

शहरातील रिक्षा इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद – डबल डेकर स्मार्ट शहर बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये परिवर्तन व इ-सायकलला चालना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील, असे महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात पार पाडली. यावेळी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात … Read more

‘स्मार्ट सिटी’तील 37 हजार ग्राहक अंधारात

औरंगाबाद – चिकलठाणा येथील महापारेषणच्या 132 के.व्ही. उपकेंद्रात काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास बिघाड झाला आणि महावितरणची माडा कॉलनी तसेच एन-4 ही 33 के.व्ही.ची दोन्ही उपकेंद्रे बंद पडली. परिणामी चिकलठाणा, मुकुंदवाडी, एन-4, गारखेडा, आकाशवाणी, पुंडलिक नगर इत्यादी भागातील तब्बल 37 हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला. दुपारी बंद पडलेल्या पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे … Read more

स्मार्ट सिटीचा उपक्रम; शहरातील 9 स्मशानभूमी करणार नयनरम्य

औरंगाबाद – महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये स्मशानभूमीकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये सर्वसामान्यांना दहा मिनिटे थांबू वाटत नाही. अनेक नागरिक तर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर उभे राहतात. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील नऊ स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संचालक मंडळाचा होकार आल्यानंतर अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याचे काम सुरू होणार आहे. शहर चारही … Read more

डबल डेकर बसची औरंगाबादकरांना प्रतीक्षाच

bus

औरंगाबाद – शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डबल डेकर इलेक्ट्रिक शहर बस सुरू करण्याची सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली आहे. त्यासाठी बेस्टची मदत घ्या, असेही ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन डबल डेकर बसची पाहणी केली. बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, तब्बल दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगण्यात आले. … Read more

जगातील टॉप पाच शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश

Aurangabad cycle track

औरंगाबाद – गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख करून देणार्‍या ‘ग्ली स्टेटी जनरली- इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया’ इटालियन मासिकाने नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या जगातील पाच महत्त्वाच्या शहरात औरंगाबादला स्थान दिले आहे. औरंगाबाद सोबतच चीनमधील बीजिंग-टियांजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेन ही शहरे या यादीत आहेत. ‘इनोव्हॅझिओन’च्या मते ही शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध … Read more

चंदीगड, हैद्राबाद ला मागे टाकत देशात औरंगाबाद 11व्या स्थानी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – स्मार्ट सिटीज मिशनने सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. चॅलेंज जिंकून औरंगाबादने नवी दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, सुरत, जयपूर, भोपाळ, नाशिक आणि ठाणे या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे. या विजयासाठी औरंगाबाद शहराला 50 लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. रस्त्यांवर चालणे सर्वांसाठी अनुकूल, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने भारत … Read more

ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनाचे काम अखेर सुरू

औरंगाबाद – शहरातील ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी अभियानातून सुमारे 38 लाख रुपये खर्च करून या दरवाजाला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. चार महिन्यात नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्वात … Read more