राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयात वीज मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Farmer News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने (State Government) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज मिळेल अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणीत सरकार तातडीने सोडवेल, असा विश्वास स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला आहे. आता सरकार फक्त दोन … Read more