अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावीत : सचिन नलवडे
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ई -पीक पाणी तलाठ्यांनी करावी, अन्यथा सरकारने तलाठी पदे रदद् करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी केली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी पाटील, योगेश झांबरे, शिवाजी पवार, शिवाजी गायकवाड, समाधान पवार उपस्थित होते. शेतकऱ्यांना पीक पाणी नोंद करणे सोईचे व्हावे यासाठी राज्य शासनाने … Read more