कराड तालुक्यातील अनेक गावे अंधारात ; वीज जोडणी करा अन्यथा तीव्र आंदोलन; सरपंचांचा इशारा
कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पालिका, नगरपंचायत यांच्या पथदिव्यांचे (स्ट्रीटलाईट) कोट्यवधीचे लाईट बिल थकल्याने ‘महावितरण’ने गावांची पथदिव्यांची वीज तोडली आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील ५० गावांचाही समावेश आहे. वीज तोडल्याने गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या गावातील अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे. सरकारने ताबडतोब पथदिव्यांची विजबिले भरून स्ट्रीटलाईट सुरू न केल्यास तीव्र आंदोलन … Read more