तापमान पोहोचले 41 अंशांवर; शाळेत मुलांची लाहीलाही

summer

औरंगाबाद – राज्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हापातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या. याबाबत औरंगाबाद जिल्हा प्रशासन विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे विलंबाने शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक … Read more

कौतुकास्पद !!! आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भंगारातून साकारली प्रदूषणविरहित गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विश्रामबाग शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या अर्जुन शिवाजी खरात या विद्यार्थ्याने भंगारातील साहित्यातून चक्क प्रदूषणविरहित चारचाकी ट्रामगाडी बनवली आहे. अर्जुनला लहानपणापासूनच ट्राम गाडीतून फिरण्याची स्वप्न पडायची. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होतं. यावेळी अर्जुनने बरेच ग्रीलचे वेस्टेज साहित्य जमवले, त्याचे वेल्डिंग करून सनी मोपेडचे इंजिन, … Read more

चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांसह आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे मिरज तालुक्यातील खंडेराजुरी ते गांधीनगर या रस्त्याचे आत्तापर्यंत कोणतेही काम करण्यात आलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून दुर्लक्षित असलेला रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. खंडेराजुरी ते गांधीनगर मोरे वस्ती हा अडीच किलोमीटरचा रस्त्यासाठी गेल्या 40 वर्षापासून नागरीक मागणी करीत आहेत. रस्ता हा शासन दप्तरी … Read more

सातारा जिल्ह्यात आजपासून 3833 शाळांची आणि महाविद्यालयांची वाजणार पुन्हा घंटा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली पहिली ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांची घंटा आजपासून पुन्हा एकदा वाचणार आहे. शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. राज्य सरकाच्यावतीने सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर … Read more

आता प्रत्येक जिल्हयात उभारले जाणार अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वसतीगृह

hostel

औरंगाबाद | अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत 2010 पासून सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. आता चालू महिन्यात राज्यात दहा ठिकाणी वसतीगृह उभारण्यासाठी 1 कोटी 64 लाख 70 हजार रुपयांचे अनुदान अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आले आहे. औरंगाबाद, रायगड, जालना, परभणी आणि चंद्रपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे उभारण्यात यावी यासाठी प्रस्ताव सरकारकडे … Read more

राज्यात महाविद्यालये कधी सुरु होणार? उच्च तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे राज्य सरकारच्यावतीने महाविद्याल्ये बंद ठवण्यात आली होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले. आता महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘अजून महिनाभर तरी महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. मात्र, महाविद्यालये सुरु करण्याअगोदर प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी … Read more

दहावीच्या निकालाचे 99.87% काम पूर्ण

result of the assessment

औरंगाबाद |23 जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास सुरुवात झाली होती. यापैकी 2 जुलैपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील 99.87 टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी ऑनलाईन भरले आहे. जिल्ह्यातील 97 विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अजुन बाकी असून, 601 विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले आहे. परंतु, त्यांची अजून ऑनलाईन निश्चिती केली नाही. … Read more

दहावीच्या विद्यार्थ्यांना नाव, स्वाक्षरी दुरुस्तीची संधी

औरंगाबाद : कोरोनामुळे राज्य शासनाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तत्यांचे नाव, स्वाक्षरी, जन्मतारीख, विषय आणि इतर महत्वाची माहिती बदलन्याची संधी देण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना मंडळाने प्रवेश उपलब्ध करून दिले नाही. मात्र सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील शाळांना उपलब्ध करून … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात चार वर्षात 14 हजार 435 विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास

औरंगाबाद : गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागांतर्गत कौशल्य विकास योजना राबवली जाते. चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील 14 हजार 435 विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास झाला आहे. मागील वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रशिक्षण बंद होते. 2016 ते मार्च 2020 पर्यंत या चार वर्षात विभागामार्फत 23 हजार 88 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी 19 हजार 497 … Read more