‘अब बेबी पेंग्विन तो गयो’.. सुशांत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नितेश राणेंचं ट्विट

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या निकालानंतर ट्विट करत भाजपा आमदार नितेश राणेंनी ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ असं म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधतेवेळी राणे यांनी थेट शब्दांत यावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘या निर्णयासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयानं देशाची, … Read more

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास CBI कडे; न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय !- देवेंद्र फडणवीस

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संधान व्यक्त केलं आहे. आजचा निर्णय हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. याशिवाय फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत, म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं. मात्र, मुबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. संजय … Read more

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री … Read more

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आज रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी म्हणून चर्चेत असणाऱ्या रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. याच प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली … Read more

PM Cares Fund संदर्भात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या साथीसाठी लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पीएम केअर फंड (PM Cares Fund) ट्रस्टची स्थापना केली गेली आहे. कोरोना विरुद्ध लढा लढण्यासाठी या फंडामध्ये निधी देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांना केलं होत. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सामान्य नागरिकांपासून उद्योगपतींनी सुद्धा निधी दान केला. दरम्यान, पीएम केअर फंड … Read more

NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; परीक्षा वेळेतच होणार

नवी दिल्ली । NEET आणि JEE Main 2020 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर … Read more

ट्विटरवर सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी

नवी दिल्ली । ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. २० ऑगस्ट रोजी न्यायालयात शिक्षेवर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत … Read more

२००५ नंतर जन्मलेल्या मुलींना सुद्धा वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळणार- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली । हिंदू वारसा कायद्याच्या कलम ६ मध्ये ९ सप्टेंबर २००५ मध्ये महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी दुरुस्ती केंद्र शासनाकडून करण्यात आली. केंद्राच्या निर्णयाला आवाहन देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने या याचिकेवर निर्णय देताना २००५ मधील कायद्यातील सुधारणांमुळे मुलींना संपत्तीत समान हक्क मिळण्यात अडथळा निर्माण होईल हा दावा फेटाळला आहे. … Read more

‘ट्रायल’ म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये ‘४जी इंटरनेट’ सेवा सुरु करण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली । कलम ३७० काढून रद्द केल्यांनतर गेल्या वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सुविधा ठप्प आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरनेट पुन्हा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानुसार १५ ऑगस्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील काही भागात ४ जी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरच्या प्रत्येकी एका जिल्ह्यात हाय स्पीड इंटरनेट सुविधा अगोदर … Read more