मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर येत आहेत. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि … Read more

सुशांतसिंग मृत्यू प्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते; नवाब मलिकांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला 1 वर्ष होऊन गेले आहे तरीही सुशांतचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या होती हे सीबीआयने स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले, एखादी … Read more

समुद्र किनारपट्टी भागातील 5 जिल्ह्यात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला महापुराचा सामना करावा लागला. काही ठिकाणी दरडी कोसळून जिवीतहानी झाली तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. याच पार्श्वभूमीवर इथून पुढे अशा घटना होऊ नये म्हणून ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय ठाकरे सरकार घेणार … Read more

आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा ; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र … Read more

…तर 7 जून पासून आंदोलनाला सुरुवात करू ; संभाजीराजेंचा सरकारला अल्टिमेटम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 3 पर्याय सूचवले आहेत. या पर्यायांवर 6 जून शिवराज्याभिषेक दिनापर्यंत विचार केला नाही, तर 7 जूनपासून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असेही संभाजीराजे म्हणाले. “मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, या … Read more

महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल; राष्ट्रवादीचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र झोपेत असतानाच पडेल असा दावा करत राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील याना राष्ट्रवादी काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे सरकार 25 वर्ष चालेल अस म्हणत चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे. जनता झोपेत असताना आघाडी सरकार … Read more

…म्हणून मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले नाहीत; चंद्रकांतदादांनी सांगितले खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा करत तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि गुजरातला हजार कोटींची आर्थिक घोषणा केली. यावरून राज्यातील ठाकरे सरकारने मोदींना लक्ष केलं होतं. मोदींनी महाराष्ट्राचा दौरा का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष … Read more

अजित पवारांना प्रमुख करणे म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं ; पडळकरांनी पुन्हा साधला निशाणा

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असतानाच आता मागासवर्ग पदोन्नतीच्या मुद्द्यावरून देखील विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असं … Read more

मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल ; संभाजीराजेंचा इशारा

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असून आपली जबाबदारी झटकत आहेत. कोण म्हणतंय राज्याची जबाबदारी आहे तर कोण म्हणतंय ही केंद्राची जबाबदारी आहे परंतु मराठा समाजाला याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. तुम्ही फक्त मार्ग सांगा हीच मराठा समाजाची मागणी आहे असे म्हणत मराठा समाजाची दिशाभूल … Read more

गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे. त्यात आता बहुजन बांधवांनाही नियुक्त्या देण्याची मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासंदर्भात पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून टीकाही केली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे … Read more