हैदराबाद एन्काऊंटर नंतर ‘या’ सेलिब्रिटींनी केलं तेलंगणा पोलिसांचे कौतुक

हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली.

भीमा-कोरेगाव दंगलीत हेतुपुरस्सर गुन्हे नोंदविले आहेत- धनंजय मुंडे

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

आणि आनंद महिंद्रा यांचा मोबाईल चार्ज झाला !

हिंद्रा आणि महिंद्रा चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे आपल्या सामाजिक आणि अनोख्या विषयांच्या ट्विटमुळे कायम चर्चेमध्ये असतात. विशेष म्हणजे त्यांच्या अशा अनोख्या आणि वेगळ्या ट्विटचे कायमच चर्चेचा विषय ठरतात. तसेच त्यांना चांगलेच पसंद देखील केले जाते. सध्या त्यांचे असेच एक भन्नाट ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याची एक भन्नाट कल्पना सांगितली आहे. ही पोस्ट आणि त्यामधील भन्नाट कल्पना पाहिल्यानंतर ‘देशी इंडियन जुगाड’ ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

‘या’ खट्याळ ट्विटवरून संजय राऊत यांनी फडवीसांना काढला चिमटा

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….’ हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

संजय राऊतांचं आजही एक हटके ट्विट

दररोज सूचक ट्विट करण्याऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे. बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी हे ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आजच ट्विट थेट दिल्लीतून केलं आहे.

लोकप्रियतेच्या बाबतीत ‘टिक-टॉक’ अँप ठरले ‘एकच नंबर’ !

विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद … Read more

लताजींचे ऋण कधीच न फेडता येण्यासारखे – अमिताभ बच्चन

मुंबई प्रतिनिधी। ‘आयुष्यात अशी काही नाती असतात, जिथे हिशेब नसतात, व्यवहार नसतात, असतो केवळ आदर, प्रेम, सन्मान. असंच एक नातं लताजींसोबत आहे’….अशा भावूक शब्दांत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लता मंगेशकर यांचा आज ९० वा वाढदिवस आहे.त्या निमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी … Read more

‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी। आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत … Read more

तर भारताने समुद्री मार्ग बंद करावा – सुब्रमण्यम स्वामी

 टीम, HELLO महाराष्ट्र | पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घातल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. जर, पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकतं तर भारतानेही समुद्री मार्ग बंद करावा असं स्वामी म्हणाले आहेत.   भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे … Read more

एका ट्वीटने गंभीरनं केली आफ्रिदीची बोलती बंद!

 टीम, HELLO महाराष्ट्र | भाजपचे खासदार आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा भिडले आहेत. कलम 370 रद्द झाल्यानंतर आफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान करण्यास सुरुवात केली. त्यामुळं या आधी गौतम गंभीरनं फैलावर घेतल्यानंतर आता पुन्हा या दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे. अफ्रिदीनं बॉर्डरवर जात काश्मीरमधल्या नागरिकांसाठी काम करणार … Read more