उद्योगमंत्री कोण आहेत?? उपस्थितांकडून गद्दार- गद्दार नारेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज थेट रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यांनतर आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असून आपल्या जाहीर भाषणात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला … Read more

प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कांसाठी कार्यालय बांधतोय; उदय सामंतांची प्रतिक्रिया

Uday Samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाणावर दावा केल्यानंतर आता दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन बांधन्याय येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल आदर कायम आहे”, असे उदय सामंत यांनी म्हंटले. मंत्री सामंत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर … Read more

शिंदे गटातील आमदारांना मिळणार ‘या’ दर्जाची सुरक्षा; सामंतांवरील हल्ल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Eknath Shinde Uday Samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. सामंतावरील हल्ल्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सामंमतांवरील हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात … Read more

पुण्यात जे झालं तीच गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया; रुपाली ठोंबरे यांचा हल्लाबोल

Rupali Thombre Uday Samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात मंगळवारी रात्री शिवसैनिकांनी बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला तर यामध्ये त्यांची गाडीही फोडण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “बंडखोर नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत नवीन गटाची स्थापना केल्यापासून शिवसैनिकांच्या मनात राग हा कायम आहे. आतापर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगला पण आता … Read more

.. तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल; अब्दुल सत्तार असं का म्हणाले??

abdul sattar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या विधानावरून बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बबन थोरात यांच्या म्हणण्यानुसार हल्ला करणाऱ्या लोकांचा सत्कार उद्धव ठाकरे करत … Read more

आमचा अंत पाहू नका; हल्ल्यानंतर उदय सामंतांचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर सामंत यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल, शांत आहे म्हणजे हतबल नाही, आमचा अंत पाहू नका अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात … Read more

उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारलं असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली. दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही असे म्हणत हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी … Read more

शिंदे गटातील उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला; काचा फोडल्या

Shiv Sainiks attacked the car of Uday Samant

पुणे : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे गटातील उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुणे येथे शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. आदित्य ठाकरे पुणे दौर्‍यावर असताना सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सामंत (Uday Samant) यांच्या गाडीचा काचा फुटल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौर्‍यावर आहेत. तसेच आदित्य … Read more

‘रत्नागिरीचा उपरा आणि सिंधुदुर्गातील तो बाडगा’, विनायक राऊतांची उदय सामंत आणि केसरकारांवर टीका

रत्नागिरी : वृत्तसंस्था – शिवसेनेचे सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका करताना उदय सामंत यांचा रत्नागिरीचा उपरा आणि केसरकर यांना सिंधुदुर्गाचा बडगा असा उल्लेखल केला आहे. काय म्हणाले विनायक राऊत ? … Read more

उदय सामंत, केसरकर आयत्या बिळावरील नागोबा; राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारत विकले गेले त्याची आम्हांला अजिबात चिंता नाही अस म्हणत उदय सामंत आणि दीपक केसरकर हे आयत्या बिळावरील नागोबा आहेत अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचाच राहील. उदय सामंत आणि म्हणजे आयत्या बिळातील … Read more