‘सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढतोय : प्रकाश आंबेडकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात आहे. वास्तवक पाहता सरकारच्या हलगर्जीपणामुळेच कोरोना वाढत आहे, असा आरोप करीत ’लॉकडाऊनचा … Read more

सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज; आपले पाय जमिनीवर आहेत का हे पहायला हवं – राऊत

Sanjay Raut

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी झालेल्या गंभीर आरोंपांवर आज संजय राऊत यांनी आपले मत मांडले. यावेळी यावर मी काही बोलावं अशी परिस्थिती नाही. मात्र सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. सरकारमधील प्रत्तेकाने आपले पाय जमिनीवर आहेत का हे पहायला हवे असं विधान राऊत यांनी केले आहे. आज दुपारी मी दिल्लीला जाणार आहे. शरद … Read more

लोकडाऊन आणि कोरोना बाबत मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले; पहा व्हिडीओ

uddhav thackarey

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात पुन्हा वेगाने वाढते आहे. मुंबईत ३०० ते ३५० पर्यंत कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढते आहे. तर राज्यातही दरदिवशी ११ ते १२ हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मागच्या वेळी झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको असेल तर आताच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

Devendra Fadnavis Udhhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

बाबरी मशिद पाडली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले मात्र एकटे बाळासाहेब उभे राहिले

मुंबई | भाजपनं आम्हाला कधीच हिंदुत्व शिकवू नये कारण तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे कधीच शेंडी आणि जानव्याचं किंवा सोवळ्या – ओवळ्याच हिंदुत्व नव्हतं, अशा दमदार शब्दात राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उत्तर दिले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस … Read more

राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे एका स्टेजवर भाषण करायला आले तर “फुल्ल पैसा वसूल हास्य दंगल” ठरेल ; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात दररोज सर्वपक्षीय नेते मंडळी आपल्या दमदार आणि अभ्यासपूर्ण भाषणाने साऱ्या सभागृहाचं आणि राज्याचं लक्ष वेधून घेत आहेत.सभागृहात कुठं एखादा शब्द वापरून कुणाचीतरी विकेट घेतली जातेय तर काहीतरी आठवण सांगून हास्याचे फवारे फुलवले जातं आहेत. अधिवेशनाचा कालचा दिवस पाहिला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

Udhhav Thackeray

मुंबई । दिल्लीत आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय, पाणी तोडलं जातेय. तसेच ते राजधानीत येऊ नयेत म्हणून रस्त्यात खिळे ठोकले जातायत. फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पवर ३० मिनिट बोलावं – राणे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता अर्थसंकल्पेयातील तरतुदींवर देशभर चर्चा घडत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजेटवर ३० मिनिटं बोलावं असं चॅलेंज भाजप नेते निलेश राणे यांनी दिले आहे. देशाचा बजेट आज जाहीर झाला, मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी … Read more

राज्यातील शाळा आपण सुरु करू शकू का हे अद्याप प्रश्नांकित – मुख्यमंत्री ठाकरे

uddhav thackarey

मुंबई | विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more