‘world’s pharmacy’ India ला आपल्यासाठीच कमी का पडत आहे Vaccine जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांना (UN) सांगितले की,”आपल्या देशात कोविड -19 ची पुरेशी लस आहे, जी संपूर्ण मानवतेला मदत करू शकते. यावर्षी, कोविड -19 लस आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात भारत असमर्थ आहे. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून, दररोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 4000 च्या … Read more

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत टोला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील व्हॅक्सिनवरून केंद्र सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे हि टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टबरोबर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. … Read more

2020 मध्ये 155 मिलियन लोकांना मिळाले नाही अन्न, यावर्षी परिस्थिती आणखी वाईट होईल; हा हृदयस्पर्शी अहवाल वाचा

नवी दिल्ली । तुम्ही अन्न वाया घालवता असाल तर तुम्ही UN चा हा अहवाल जरूर वाचा. आपल्याला समजेल की आपण जे अन्न वाया घालवत आहोत ते खाण्यासाठी लाखो लोक उपासमारीने मरत आहेत. गेल्या वर्षी अन्नाअभावी जवळपास एक लाख लोकं मृत्यू जवळ आले होते. सन 2020 मध्ये किमान 155 मिलियन लोकांना उपासमारीने ग्रासले. उपासमारीमुळे जवळजवळ मृत्यू … Read more

आफ्रिकेतील हा गरीब देश जिथे लोकं गवत आणि जंगली फळं खाऊन भारत आहेत पोट, संयुक्त राष्ट्र संघाने व्यक्त केली चिंता

अँटानानारिव्हो । जिथे एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या चक्रात अडकले आहे, तिथे आफ्रिकन देश असलेल्या मादागास्कर (Madagascar) मधील लोकांना दुहेरी दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. हजारो लोकांना पाने आणि जंगली फळ खाऊन भूक भागवण्यास भाग पाडले जात आहे. सततचा दुष्काळ आणि धुळीच्या वादळामुळे पिके नष्ट झाली आहेत आणि लोकं उपासमारीच्या मार्गावर आहेत. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड … Read more

करोना सोबतच्या या युद्धामध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांकडून मदत घेण्यास दिला नकार; जाणून घ्या या निर्णयामागील कारण

United nations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारारेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, एकीकृत पुरवठा साखळीच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांनी पुरविलेल्या मदतीची ऑफर भारताने नाकारली आहे आणि सोबतच म्हटले आहे की, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देशाला आवश्यक तार्किक पाठबळ आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात यूएनचे सरचिटणीस उप प्रवक्ते फरहान हक म्हणाले, गरज पडल्यास आम्ही आमच्या एकीकृत पुरवठा … Read more

युरोपियन संसद समितीने भारतातील मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केली चिंता

UN Human Rights Council

नवी दिल्ली । युरोपियन संसदेच्या समितीने भारतातील बिघडलेल्या मानवाधिकार परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करणारा अहवाल स्वीकारला आहे. लाइव्ह लॉ’च्या अहवालानुसार, परराष्ट्र व्यवहार समितीने स्वीकारलेल्या अहवालात मानवाधिकार रक्षक आणि पत्रकारांसाठी असुरक्षित काम करणारे वातावरण, भारतीय महिला आणि अल्पसंख्यक गटांना भेडसावणाऱ्या कठीण परिस्थिती आणि जातीनिहाय भेदभाव याविषयी अनेक टिप्पण्या केल्या आहेत. या अहवालात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) यावरही … Read more

संयुक्त राष्ट्राने धोकादायक यादीतून ‘गांजा’ला वगळले; आता औषधांसाठी करता येईल वापर

नवी दिल्ली । भारतात गांजा उत्पादन आणि सेवन बेकायदेशीर आहे. परंतु गांजाच्या सेवनामुळे अनेक आजार बरे होतात, अशी चर्चा नेहमीच होत असते. म्हणजेच काय तर गांजाचे बरेच फायदे आहेत. याला कायदेशीर मान्यता देण्याचीही चर्चा आहे. बऱ्याच देशात गांजाला कायदेशीर मान्यता आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात अजूनही वाद सुरू आहे. त्यानंतर गांजाला औषध म्हणून मान्यता देण्यासाठी … Read more

पाकिस्तानला बसला मोठा धक्का, ‘या’ ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा डाव अमेरिकेने हाणून पडला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नागरिकांना जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानने बुधवारी निराशा व्यक्त केली. यासह, पाकिस्तानला अजूनही आशा आहे की UNSC त्यांच्या इतर 3 भारतीयांवर बंदी घालण्याच्या विनंतीवर विचार करेल. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी म्हणाल्या की, 2019 मध्ये UNSC 1267 प्रतिबंध समितीने वेणुमाधव डोंगरा, अजय मिस्त्री, … Read more

ऑगस्ट २०२१ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असेल – संयुक्त राष्ट्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा … Read more

UNSC मध्ये भारताची जागा सुनिश्चित करण्यासाठी जयशंकरांनी अभियान केलं सुरु; ‘हा’ आहे अजेंडा

नवी दिल्ली । संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बिगर स्थायी सदस्य म्हणून भारताची निवड निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचा अजेंडा सांगितला आणि प्रचाराची सुरुवात केली. भारत यावेळी आशिया-प्रशांत समुहातून एकमेव देश असल्यामुळे बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेकडून १७ जूनला मतदान होईल. या निवडणुकीत १० बिगर स्थायी सदस्यांपैकी ५ … Read more