संयुक्त राष्ट्राने धोकादायक यादीतून ‘गांजा’ला वगळले; आता औषधांसाठी करता येईल वापर

नवी दिल्ली । भारतात गांजा उत्पादन आणि सेवन बेकायदेशीर आहे. परंतु गांजाच्या सेवनामुळे अनेक आजार बरे होतात, अशी चर्चा नेहमीच होत असते. म्हणजेच काय तर गांजाचे बरेच फायदे आहेत. याला कायदेशीर मान्यता देण्याचीही चर्चा आहे. बऱ्याच देशात गांजाला कायदेशीर मान्यता आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात अजूनही वाद सुरू आहे. त्यानंतर गांजाला औषध म्हणून मान्यता देण्यासाठी … Read more

गावात राहणाऱ्या लोकांना दिवाळीपूर्वी मोठी भेट ! आता 70 रुयांचा LED बल्ब मिळणार 10 रुपयांना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड्यात राहणाऱ्या लोकांना आता यापुढे विजेचे बल्ब खरेदी करण्यात कोणताही त्रास होणार नाही. इंडियाची एनर्जी एफिशिएंट सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) सुमारे 60 कोटी बल्ब ग्रामीण भागात प्रती बल्ब 10 रुपये दराने देण्याची योजना आखत आहे. तुम्हाला 10 रुपयांमध्ये 70 रुपयांचा बल्ब कसा मिळेल ते जाणून घेउयात.. ही योजना कोणत्याही अनुदाना किंवा शासकीय … Read more

EESL सुरू करणार ग्रामीण उजाला हा कार्यक्रम, १० रुपयांत देणार LED बल्ब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि (ईईएसएल) आता लवकरच वीज बिल कमी करण्याच्या माध्यमातून गावांमध्ये ऊर्जा दक्षता नेण्यासाठी आणि लोकांची बचत वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामीण उजाला हा नवीन कार्यक्रम सुरू करणार आहे. याबाबत माहिती देताना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले की, या अंतर्गत गावांमध्ये प्रति कुटूंब दहा रुपये दराने 3 ते … Read more

चीनी ऍप बंदीवर निक्की हेली यांनी केले भारताचे कौतुक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत सरकारने ५९ चीनी ऍपवर बंदी घातल्यावर विविध स्तरातून भारताचे कौतुक होते आहे. आता संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनीदेखील आपल्या ट्विटर अकॉउंटवरून भारताचे कौतुक केले आहे. टिकटॉक, युसी ब्राउझर, शेअर इट, ब्युटी प्लस यासारखे ५९ चीनी ऍप बंद केले आहेत. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची … Read more

जगभरातील ‘या’ दोन देशांत मिळून कोट्यवधी महिला झाल्या आहेत बेपत्ता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील गेल्या 50 वर्षात गायब झालेल्या सुमारे 14 कोटी 26 लाख महिलांपैकी चार कोटी 58 लाख महिला या भारतातील आहेत. संयुक्त राष्ट्रांनी मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे की, बेपत्ता झालेल्या या महिलांची संख्या चीन आणि भारतात सर्वाधिक आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने (यूएनएफपीए) मंगळवारी जाहीर केलेल्या ‘ग्लोबल पॉप्युलेशन स्टेटस 2020’ च्या … Read more

पाकिस्तानला बसला मोठा धक्का, ‘या’ ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा डाव अमेरिकेने हाणून पडला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नागरिकांना जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानने बुधवारी निराशा व्यक्त केली. यासह, पाकिस्तानला अजूनही आशा आहे की UNSC त्यांच्या इतर 3 भारतीयांवर बंदी घालण्याच्या विनंतीवर विचार करेल. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी म्हणाल्या की, 2019 मध्ये UNSC 1267 प्रतिबंध समितीने वेणुमाधव डोंगरा, अजय मिस्त्री, … Read more

ऑगस्ट २०२१ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असेल – संयुक्त राष्ट्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा … Read more

भारताची सलग आठव्यांदा UNSC च्या अस्थायी पदी निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले…

नवी दिल्ली |  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत भारताची सलग आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी सर्व देशांचे आभार मानले आहेत. भारत जगात शांती, सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करेल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 2021-22 … Read more

आज जागतिक महासागर दिन; ‘शाश्वत महासागरांसाठी नाविन्यता’ ही यंदाची थीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण पाण्याच्या ९७% पाणी हे महासागरांमध्ये सामावलेलं असल्याची माहिती शालेय शिक्षणातून मिळाली होती. महासागरांचा विचार करत असताना या पाण्यामध्ये अधिवास करणारे जलचर, या पाण्याचं सांडपाणी आणि घातक कचऱ्यापासून करावं लागणारं संरक्षण या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या ठरतात. … Read more

कोरोनाच्या नावाखाली भारत आणि चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन – UN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड नेशन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आणि भारत यांच्यासह अनेक आशियाई देश कोरोनाव्हायरसच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवत आहेत तसेच कडक निर्बंध लादत आहेत आणि लोकांना जबरदस्तीने अटकही केली जात आहे. लोकांना ताब्यात घेणे आहे हे एक अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. सरकारने याकडे लक्ष … Read more