…तर 54 गावातील शेतकऱ्यांसोबत पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढू; डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

Dr. Bharat Patankar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाण्याअभावी जावळी तालुक्यातील गावे ओस पडू लागली आहेत. हे चित्र भयावह असून तालुक्यातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण महत्वाचे आहे. शासन या प्रश्नी लक्ष घालत नसून येत्या १५ दिवसात या धरणासंदर्भात राज्य शासनाने बैठक आयोजित केली नाही तर ५४ गावातील ग्रामस्थ शेतकरी पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढतील. आणि तरीही शासनाने प्रतिसाद दिला … Read more

रेठरे ग्रामपंचायतीचा पावणेदोन कोटीचा कर थकीत : प्रशासनाचा 60 जणांना दणका

Rethere Gram Panchayat

कराड | रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने जनजागृती करत वारंवार सूचना देवूनही गावात ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकीत राहत असल्याने खातेदारांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली. ग्रामपंचायतीने थकीत खातेदारांची नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कराड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल व आजच्या दोन दिवसात 60 कनेक्शन तोडून थकितदारांना धक्का … Read more

तुम्हीही हिवाळ्यात कमी पाणी पिताय? सावध व्हा! होईल मोठे नुकसान

less water in winter season

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणताही सीझन असला तरी आपल्याला शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र सध्या हिवाळ्याचे (Winter) दिवस असून जास्त थंडीमुळे अनेकदा आपल्याला तहान कमी प्रमाणात लागते. त्यामुळे साहजिकच आपण हिवाळ्यात कमी पाणी पितो. (Less Water) मात्र तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात कमी पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी मोठं नुकसानकारक ठरू शकते. कमी प्यायल्याने … Read more

तुम्ही सुद्धा जेवताना पाणी पिता? वेळी सावध व्हा, अन्यथा…

Drinking water while eating

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर पाणी (Water) म्हणजे जीवन, निरोगी आयुष्यसाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड (Hydrated) राहतेच, याशिवाय आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. त्यामुळे डॉक्टर सुद्धा आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र कधी कधी आपण चुकीच्या वेळी पाणी पितो. उदाहरणार्थ जेवत असताना पाणी पिणे ही … Read more

अटल भूजल योजनेच्या माध्यमातून भूजलाचा कार्यक्षम वापर करणे काळाची गरज : चिंतामणी जोशी

Ground water Atal Bhujal Yojana Chintamani Joshi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जे भूजल उपलब्ध होत आहे. त्या भूजलाचे लोकसहभागातून सिंचनाकरिता भूजलाचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त भूजलाची बचत करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत सातारा जिल्ह्यातील उकीर्डे गावाला भूजल … Read more

पाण्याचे आपल्या जीवनातील महत्व पटवून देणारे ‘जलपुरुष’ विलासराव साळुंखे

Jalpurush' Vilasrao Salunkhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पाणी हे जीवन म्हणून ओळखले जाते. ते नसेल तर माणसाचं काही चालत नाही. पण रोज विनासायास पाणी मिळतं म्हणून आपण त्या पाण्याचा आदर राखत नाही. ते काटकसरीने किंवा जबाबदारीनं वापरत नाही. पाण्याची किंमत ही ज्यांना रोज कैक किलोमीटर भटकंती करावी लागते, ज्यांत कैक तास खर्ची पडतात आणि तरीही शुद्ध पाणी मिळत … Read more

सातारकरांचा पाणीप्रश्न मिटला : प्रसिद्ध कास तलावाचे ओटीभरण

Kas lake OT filling

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारे कास तलाव भरन वाहू लागला आहे. त्यामुळे आज सातारा पालिकेच्या आजी – माजी नगरसेविका, महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते तलावाच्या पाण्यात साडी, खण आणि नारळाने ओटी भरण करण्यात आले. कास तलाव दोन दिवसांपूर्वी ओव्हर फ्लो झाला असून तलावात 0.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तलाव भरल्यामुळे सातारकरांचा … Read more

कोयना धरणात 60.20 टीएमसी पाणीसाठा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत असला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात चांगली वाढ झाली आहे. आज (बुधवारी) दि. 20 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात सध्या 60.20 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने … Read more

साताऱ्यातील प्रसिद्ध कास तलावाचे पालिकेतर्फे आज ओटीभरण…

Kas lake

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तलाव, ओढे भरून ओसंडून वाहू लागले आहेत. सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारे कास धरणही भरले आहे. त्यामुळे आज कास धरणाच्या ओटी भरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा पालिकेच्या नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते साडी, खण आणि नारळ आदींनी तलावातील … Read more

बोंडारवाडी धरणाचा निर्णय 10 दिवसात घ्यावा, अन्यथा पाणी अडवणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यातील केळघर व मेढा विभागातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी बोंडारवाडी धरणाला मंजुरी देण्याबाबत येत्या 10 दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, पाणी सोडू देणार नाही असा गंभीर इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यासह जलसंपदा, … Read more