चर्चा सुज्ञ नागरिकाची : कराड शहरात पाणी कपातीनंतर पुन्हा बॅनरबाजी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा- कोयना नदीकाठी असलेल्या कराड शहरावर पाणी कपातीची वेळ आलेली आहे. या पाणी कपातीमुळे नागरिकांच्यातून एक सुज्ञ नागरिक बॅनरबाजी करू लागला आहे. या सुज्ञ नागरिकाने बॅंनरबाजीतून आपला हक्क सांगितला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित जबाबदारीची जाणीव करून देताना आपण सेवक आहात… मालक नाही, आम्ही अन्याय सहन … Read more

3 शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू; मृतात दोन सख्खा बहिणी, पाणी पिण्यासाठी गेल्या अन्..

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये पूजा गरड आणि सानिका गरड या दोन सख्खा बहिणी आणि आकांक्षा वडजे या लहान मुलीचा करून अंत … Read more

रीडिंगनुसार ग्राहकांना येणार पाण्याचे बिल

औरंगाबाद – आम्हाला पाणीपट्टी जास्त आली, आमचा वापर कमी असतानाही पाणीपट्टी वाढून येत आहे, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला येतात. यामुळे आता विद्युत मीटरच्या धर्तीवर नळांनाही जलमीटर बसणार आहेत. नळधारक जेवढे पाणी वापरेल. त्यानुसार त्यांना पाणीबिल भरावे लागणार आहे. या वर्षभरात शहरातील तब्बल 2 हजार 700 व्यावसायिक नळांना हे जलमीटर बसवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी … Read more

साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जसं सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल तसं यांचा नारळ फाेडण्याचा उपक्रम सुरुच राहील. त्यामुळे जनतेने नारळ फाेड्या गॅंगपासून सावध रहावे. जे आपण केलेच नाही ते केले सांगत हे तुम्हांला भुलवतील, तेव्हा साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट सुटल्याची खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर केली आहे. शाहूपुरी पाणी … Read more

शहरातील बेकायदा नळ लवकरच होणार बंद

Water supply

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बेकायदा नळांचा विषय गाजत आहे शहरात बेकायदा नळांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पण अजूनही मनपाला हें शोधून बंद करता आलेले नाहीत. परंतु आता नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील अनेक भागातील बेकायदा नळ आपोआप बंद होणार आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेत सुमारे 1 हजार 900 किलोमीटरची पाईपलाईन शहरात टाकली जाणार … Read more

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे- पालकमंत्री सुभाष देसाई

water

औरंगाबाद – जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन तसेच पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुली बाबत उद्ष्टिसाध्य, याबाबतच आढावा आज सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कालवा … Read more

पाण्याच्या प्रश्नाला घेऊन मनसे पुन्हा आक्रमक

mns

औरंगाबाद – शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून खुर्चीत बसल्याने आपले हिंदुत्व विसरली आहे. व आता हे ध्वज दिवाळी असे काही केविलवाणे प्रयत्न करून आम्ही हिंदू आहोत असा आव आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना मुबलक पाणी मिळायला हवे होते मात्र सत्ताधारी शहरात ध्वज लावण्यात व्यस्त आहेत. 50 हजार भगवे ध्वज … Read more

पाण्याचा हौदात पडून मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू

Water

औरंगाबाद | सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे इमारत बांधकामाच्या पाण्यासाठी बनवलेल्या पाण्याच्या हौदात पडून एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आशा चंद्रभान आहिरे, वय – 7 वर्षें (रा. बेलखेडा ता. कन्नड) असे मृत मुलीचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब बेलखेडा येथील घाटमाथ्यावर काही दिवस मेंढ्या चराईसाठी आले होते. ती परतीच्या … Read more

एमआयडीसीने दिले चिकलठाणा विमानतळाला पाणी; तब्बल बारा वर्षांनंतर सुटला प्रश्न

aurangabad Airport

औरंगाबाद | मागील १२ वर्षापासून चिकलठाणा विमानतळाला भेडसावत असलेला पाणी प्रश्न अखेर संपूष्टात आला आहे. एमआयडीसीने चिकलठाणा विमानतळाला पाणी दिले असून गुरूवारी (दि.10) विमानतळावर जलपुजन सोहळा रंगला होता. तब्बल बारा वर्षानंतर पाणीप्रश्न सुटल्याने चिकलठाणा विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे यांनी याप्रसंगी एमआयडीसीचे आभार व्यक्त केले. चिकलठाणा विमानतळावर झालेल्या जलपुजन सोहळ्यास विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे, … Read more

रक्तरंजित लढाई लढू, पण उजनीचे पाणी जावू देणार नाही :- आ. शहाजी पाटील

सोलापूर | इंदापूर पाणी नेण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून घेतलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारचा समन्वय हवा होता. उजनी धरण सोडल तर सोलापूर जिल्ह्याला सिंचनसाठी पाणी नाही. अचानक 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळविणे आणि अर्थमंत्र्यांनी 600 कोटी रूपये मंजूर करणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे. भरणे मामा हे पालकमंत्री आहेत, तेव्हा त्यांनी जिल्ह्याच्या … Read more